मुंबई : राज्याचं अर्थसंकल्प आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच राज्याचं अर्थसंकल्प सादर करीत आहेत. सत्तांतरनंतर शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे.
हेही वाचा..अश्विनी जगताप अन् रवींद्र धंगेकरांनी घेतली शपथ, विधानभवनात आता आवाज घुमणार
महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसाठी ३६ हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे. गड किल्ल्यांच्या संवर्धनसाठी ३०० कोटींची तरतुद करण्यात आली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या बजेटमध्ये पाच तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा..“कसब्याच्या विजयानंतर पुण्यातील ३ मतदारसंघ डेंजरझोनमध्ये, भाजपची धाकधुक वाढली”
त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येणार आहे. तसेच मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नवी योजना नमो योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रति वर्ष १२ हजार रूपये देण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पीक विमा सरकार भरणार आहे.
Read also
- हेही वाचा..“आर्थिक पाहणी अहवालावर रोहित पवारांची सरकार खोचक प्रतिक्रिया”, म्हणाले की,
- हेही वाचा..पन्नास खोके अन् नागालॅंड ओक्के, विधानसभेत नागालॅंडचा मुद्दा, सत्ताधारी विरोधक आमनेसामने
- हेही वाचा…“राज साहेब अतिशय दिलदार मनाचा राजा माणूस”, जुने ऋणानुबंध जुळले, धंगेकरांची प्रतिक्रिया
- हेही वाचा…“दाढी अन् मिशा आल्या म्हणजे अक्कल येते, असं काही नाही”
- हेही वाचा..भुजबळांनी शिंदेंना डिवचलं, एकनाथ शिंदेंनी अॅक्शन करत दिलं उत्तर, सभागृहात मोठा गोंधळ