Tag: बीड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती मिनिटांचा दौरा करतात हे पाहावं लागेल; मनसेचा टोला

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे . शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसला. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याचा ...

Read more

शेतकऱ्यांना सर्वेतोपरी मदत करणार; पण सर्व माहिती मिळाल्यावरच, अरोदर नाही – अजित पवार

पुणे : महाराष्ट्रात गुलाब चक्रीवादळामुळे हाहाकार माजला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पिक पाण्यात वाहून गेले ...

Read more

शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं, अंत पाहू नका, पंचनामे नकोत, तात्काळ मदत द्या – राणा जगजितसिंह

उस्मानाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आल्याने शेतकऱ्यांचं अतोनात आर्थिक नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त ...

Read more

शेतातील पिके पाण्याखाली, शेतकरी वाऱ्यावर, पालकमंत्री मात्र पुणे दौऱ्यावर – पंकजा मुंडे  

बीड : गुलाब चक्रीवादळाचा तडाखा मराठवाड्याला बसला असून बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. बीडमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ...

Read more

पुरात आतापर्यंत तब्बल 436 जणांचा मृत्यू; 22 लाख हेक्टर जमीन उद्ध्वस्त, मुख्यमंत्री पाहणी करणार

मुंबई : गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातल्या काही विदर्भ- मराठवाडा भागाला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे ...

Read more

धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार – उद्धव ठाकरे

मुंबई : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या  शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत ...

Read more

एका हातात नातू, दुसऱ्या हातात नुकसानीची मोळी अन् डोळ्यात अश्रु; जयंत पाटलांसमोर शेतकरी ढसाढसा रडला

बीड : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून शेती ...

Read more

रस्त्याच्याकडेला उभं राहून पूरपरिस्थितीची पाहणी करू नका, बांधावर उतरा – पंकजा मुंडेचा टोला

परळी : बीडसह मराठवाड्यात पावसाचा हाहा:कार वाढला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ...

Read more

‘‘कुणी विचारलं तर पालकमंत्र्यांनी निर्णय घेतला सांगा’’, अजित पवारांचा आरोग्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे टोला

पुणे : राज्य सरकारने २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल केल्यांनतर, मुंबईच्या स्थानिक प्रशासनानेही जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले. पण, राज्य सरकारच्या या ...

Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री ८ वा. जनतेला संबोधित करणार; मोठ्या घोषणेची शक्यता, लोकल प्रवासाबाबतही निर्णय होणार?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वा. राज्यातील जनतेशी दूर दृश्य प्रणालीद्वारे पुन्हा एकदा संवाद साधणार असून, आजच्या ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

Recent News