Tag: कृषी विधेयक

कृषी कायद्यांबाबत शरद पवारांची भूमिका काय? राऊतांनी दिलं उत्तर

मुंबईः 'शरद पवार हे कृषीमंत्री असताना त्यांनी बाजार समित्यांबाबत सुधारणा हवी का? अशी भूमिका घेतली व तसे एक पत्र राज्यांच्या ...

Read more

‘शरद पवारचं म्हणालेत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय’

मुंबई - केंद्र सरकारने संसदेच्या सभागृहात मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना विरोध करत शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले आहेत. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या ...

Read more

तर मीच करतो भाजपप्रवेश : राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई : केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली तरीही त्यातून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी ...

Read more

केंद्रातील सरकार हे जनसामान्यांचे नसून फक्त सूट बूट वाल्यांचे आहे

  मुंबई : कोणाशीही चर्चा न करता शेतकरी विरोधी कायदे लादणारे केंद्रातील भाजप सरकार हे जनसामान्यांचे, शेतकऱ्यांचे नसून फक्त सूट ...

Read more

नव्या कृषी कायद्यांना काँग्रेस खासदाराचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

नवी दिल्ली : राष्ट्रपतींनी नुकत्याच मंजूर केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना केरळचे काँग्रेस खासदार टी. एन. प्रतापन यांनी सोमवारी सर्वोच्च ...

Read more

शेतकऱ्यांशी राहुल गांधींची ‘दिल की बात’, म्हणाले, ‘अन्नदात्याच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा स्वतंत्र होईल’

नवी दिल्लीः कृषी कायद्याच्या मुद्यावर कॉंग्रेस केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्ली-पंजाबसह अनेक राज्यात काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात येत ...

Read more

शिवसेना आमदाराच्या मुलीचे पंतप्रधान मोदींना खुले पत्र, कृषी विधेयकावरून विचारले सवाल

मुंबई : शिवसेनेचे उस्मानाबादमधील उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आकांक्षा चौगुले यांनी शेतकरी विधेयकाला विरोध करत पंतप्रधान नरेंद्र ...

Read more

‘शेतकऱ्यांना पुन्हा दलालांच्या तावडीत टाकण्याचा राज्य सरकारचा डाव’

मुंबई : देशभरातील शेतकरी संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकाला विरोध करत आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी विधेयकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होऊ ...

Read more

कांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, शिवसेनेचे टीकास्त्र

मुंबई : कृषी विधेयकांविरोधात एकीकडे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला देखील जोरदार विरोध होत आहे. हा ...

Read more

कृषी विधेयकाचा हेतू बाजार समिती बंद करणे नव्हे, तर…. – फडणवीस

मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनत कृषी विधेयकांना मंजूरी देण्यात आली. या विधेयकांना देशभरातील शेतकरी जोरदार विरोध करत असून, काल भारत ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News