Tag: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

प्रदेश भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी, चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या नेत्यांचे शिष्टमंडळ पक्षाच्या पूर्वनियोजित योजनेनुसार आपल्या नेतृत्वाखाली तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले व त्यांनी ...

Read more

पंतप्रधान आणि अमित शहांची भेट का झाली नाही? चंद्रकांत पाटील यांनी दिले सारवासारवीचे उत्तर

मुंबई : गेले तीन दिवस राज्यातील भाजपचे पहिल्या फळीतील महत्त्वाचे नेते दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यात महत्त्वाच्या बैठका आणि चर्चा होत ...

Read more

अमित शहांनी टाळली चंद्रकांत पाटलांची भेट, प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात अधिकच उधाण

मुंबई : गेले दोन दिवस राज्यातील भाजपचे पहिल्या फळीतील महत्त्वाचे नेते दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यात महत्त्वाच्या बैठका आणि चर्चा होत ...

Read more

भाजप आमदार-खासदारांच्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठका, दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का?

दिल्ली : एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर सगळ्यांचे लक्ष असताना दुसरीकडे निलंबित भाजप ...

Read more

शरद पवारांचं अमित शहांना ‘गोड’ निमंत्रण; पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? जाणून घ्या

मुंबई: संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाला एकत्रित आणण्यासाठी ब्रेकफास्ट डिप्लोमासीचा अवलंब केला आहे. मोदी ...

Read more

भाजप-राष्ट्रवादी एकत्र येतील यात शंका नाही, अंजली दमानिया म्हणतात….

मुंबई: राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ते सरकार कधी पडणार आहे, अशा अनेंक राजकीय मंडळीकडून बोलण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशध्यक्ष ...

Read more

“आता देशाला ‘सच्चे दिन’ दाखवण्याची गरज, सर्व विरोधक एकत्र आले तर ६ महिन्यातच परिणाम दिसतील”

दिल्ली : 'हाय व्हॉलटेज' ठरलेल्या प.बंगालच्या विधानसभेत मोदींना धूळ चारून मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या, ममता बॅनर्जी या कालपासून दिल्लीमध्ये आहेत. ...

Read more

पेगासस प्रकरणावरून भाजप विरोधात दिल्लीत एकवटले, महाविकास आघाडीसह सगळे विरोधक

मुंबई : सध्या केंद्र सरकारला पेगासस प्रकरणावरून विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. संसदेतही याचे पडसाद जोराने उमटत असून, या प्रकरणावर ...

Read more

पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली ...

Read more

ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार

मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी, गेल्या ३ दिवसांपासून मुख्यमंत्री, तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी ...

Read more
Page 2 of 8 1 2 3 8

Recent News