Tag: 12 MLAs

१२ आमदाराच्या यादीतून माझं नावं वगळल्यास, राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टी आक्रमक

मुंबई : राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावातून राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. त्यावरून ...

Read more

आणि पटोले यांच्यासमोरच त्यांनी दिल्या, ‘सोनिया जिसकी मम्मी है, ओ सरकार निकम्मी है’ च्या घोषणा

मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना ...

Read more

“पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान”- मुख्यमंत्री

मुंबई : प्रचंड गदारोळात आणि राजकीय हेवे-दावे, टीका-टिपण्णी, आरोप-प्रत्यारोपटं सांगता झालेल्या, राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात, घडलेल्या आश्चर्यकारक राजकीय घडामोडींसोबतच ...

Read more

“फडणवीस सभागृहात एक बोलले आणि बाहेर एक वेगळंच बोलले”

मुंबई : राज्याच्या विधानसभेचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन जोरदार आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णीच्या चिखल-राड्यानंतर आज संपले. या दोन दिवसात राज्याच्या राजकारणात सत्ताधारी ...

Read more

“विमा कंपन्या आणि सरकारचं साटंलोटं; त्यांनी सरकारला लॉलीपॉप दिलं आहे.”

मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक होत, पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन केलं. तसेच, यावेळी विधानसभेच्या आवारात प्रतिविधानसभा ...

Read more

कालचा प्रकार बघून मी हि चकीत झालो; १२ आमदारांच्या निलंबनावर मुख्यमंत्री ठाकरेंनी सोडलं मौन

मुंबई : विधिमंडळाच्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मंगळवारी झाली. या अधिवेशनात सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन ...

Read more

भास्कर जाधव यांना मिळणार संरक्षण; गृहमंत्र्यांनी दिली विधानसभेत ग्वाही

मुंबई : कालच्या जोरदार राड्यानंतर, आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने, विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन केलं आणि नंतर ...

Read more

भास्कर जाधवांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या, केली सुरक्षा पुरवण्याची मागणी

मुंबई : काल पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना, भाजप आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी आक्रमक ...

Read more

महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून एक काळा अध्याय लिहिला गेलाय – देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून एक काळा अध्याय लिहिला गेलाय. महाराष्ट्रात आणीबाणी लावण्याचा प्रयत्न केला जातोयं. आम्ही शांततेन आंदोलन करत ...

Read more

‘त्या’ १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयात जायचे असेल जाऊ द्या, निलंबन रद्द होणार नाही”

मुंबई : संपूर्ण राजकीय वर्तुळाचे डोळे लागून राहिलेल्या बहूप्रतिक्षीत अश्या राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाचा ठराव ...

Read more

Recent News