Tag: eknath shinde bjp

सत्तासंघर्षाचा निकालाची तारीख ठरली, सर्वोच्च न्यायालयाकडून निकालाची पृष्ठी

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचीसुनावणी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली आहे. आता ही सुनावणी पुढील तीन दिवस सलग चालणार आहे. ...

Read more

शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा अडचणीत टाकलं, विधान परिषदेच्या प्रतोदपदी ‘या’ नेत्यांची केली निवड

मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात ...

Read more

“इतका मी क्रुर बाप नाही”, आव्हाडांच्या मुलीला, जावायाला धमकीचे फोन, आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

ठाणे : मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यातच ...

Read more

“शिवसेनेच्या सर्वच्या सर्व ५५ आमदारांना व्हिप बजावला,” ठाकरे गटाचे आमदार व्हिप बजावणार का ?

मुंबई : निवडणुक आयोगाच्या निकालानंतर पहिल्यांदाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही शिवसेनेकडू ...

Read more

“सर्वसामान्यांचे ‘मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जवळपास ३ हजार फाईल का तुंबल्या ?”

मुंबई : राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महाविकास ...

Read more

रात्रीस खेळ चाले..!दगडी चाळीतील डॉन अरूण गवळींसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंंच्या बाजूने वारे फिरले

मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केल्याने राजकीय वारे शिंदेंच्या दिशेने फिरले. सुरूवातीपासूनच अनेक कार्यकर्त्यांनी आणि ...

Read more

“सगळं गेलं आणि केजरीवालाच वेड लागलं”, सदाभाऊ खोतांचं ठाकरेंवर निशाणा

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध ...

Read more

“मराठा नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी गद्दारी केली”, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

औरंगाबाद : राज्यातील एकनाथ शिंदेंचं बंडाळी प्रकरण आता संपुर्ण महाराष्ट्राला माहिती झालं आहे. त्यासंबंधी अनेक वक्तव्य शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात ...

Read more

“..तर शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास तरी आवळणार नाही”, रोहित पवारांची केंद्र सरकारकडे मागणी

नाशिक :  बांग्लादेश आणि श्रीलंकेत थांबलेली निर्यात, देशात इतरत्र झालेले उत्पादन यामुळे नाशिकसह महराष्ट्रातील लाल कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट झाली ...

Read more

“आम्ही पुर्णच करतो, अर्धवट काहीच ठेवत नाही,” नामांतरणावरून फडणवीसांचं दानवेंना प्रत्युत्तर

औरंगाबाद : उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली ...

Read more
Page 15 of 16 1 14 15 16

Recent News