Tag: Farmers

“‘जोडे मारो’ प्रकरणावरून अजित पवार भडकले, फडणवीसांचा पलटवार, सभागृहात शांतता”

मुंबई : वीर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी जोरदार आंदोलन केलं. काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ...

Read more

“आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचं, अध्यक्षांची मस्करी, फडणवीसांची फिरकी, सभागृहात एकच हास्यकल्लोळ

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभागृहात एकच गदारोळ केला. त्यावर दादा भुसे यांनी ...

Read more

“मागण्या मान्य करा, अन्यथा..,” शेतकऱ्यांनी सरकारला दिला ४० दिवसांचा अल्टिमेटम, राजकारण तापणार

नवी दिल्ली : दिल्लीच्या रामलीला मैदानावर शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा एल्गार होण्याची शक्यता आहे. विविध मागण्यांसाठी देशभरातून शेतकरी रामलीला मैदानावर जमू ...

Read more

“कसब्याचा पराभव अजूनही भाजपच्या मनी घुमतोय, मुंबईत पुण्यातील भाजपचे नेत्यांची मंथन बैठक”

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीकरीता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी पुण्यात तळ ठोकून बसल्यानंतरही भाजपला पराभावाचा सामाना करावा लागला. महाविकास ...

Read more

आघाडीने मंजूरी दिली, पण फडणवीसांचे मानले आभार..! रोहित पवारांच्या ‘त्या’ कृतीची सर्वत्र चर्चा

अहमदनगर :  कर्जत-जामखेडमधील पोलिस निवासस्थांनांचं लोकापर्ण केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आभार मानले आहेत. ...

Read more

महिला, शेतकरी, शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात येणार! वाचा यंदाचा अर्थसंकल्प

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर या ...

Read more

हिवाळी अधिवेशनासाठी भाजपने कंबर कसली; फडणवीस म्हणातात या सरकारनं लोकशाही संपवली

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यात लोकशाहीच कुलूपबंद केली आहे. राज्यात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु आहे, अशी ...

Read more

राज्याच हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; उद्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने भिडणार

मुंबई : उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी ...

Read more

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठं नुकसान, पंचनामे होत राहतील, आधी शेतकऱ्यांना मदत करा – फडणवीस

नागपूर : ज्यावेळी अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान होत असतं तेव्हा नजर आणीबाणीच्या आधारावरच मदत करता येते. व्यक्तिगत पंचनाम्याची तेव्हा गरज ...

Read more

शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार; हसन मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज देण्यात ...

Read more
Page 2 of 4 1 2 3 4

Recent News