Tag: rajya sabha election jitendra awad

“मी पुन्हा येईन म्हणत फडणवीस ह्यांची पावलं पडली अन् विरोधकांची गढी डगमगली”; सदाभाऊ खोत

मुंबई :  देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे तिन्हीही उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झालेत. आघाडीतील काही मतांवर भाजपने ...

Read more

“अनाजी पंतांनी काहीही केले तरी पुन्हा येता येणार नाही”; दिपाली सय्यदचा फडणवीसांना खोचक टोला

मुंबई :  राज्यसभेच्या निवडणुकीत अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर आज पहाटे त्याचा निकाल लागला. यात खरी लढत ही शिवसेनेचे उमेदवार ...

Read more

निवडणूक राज्यसभेची अन् चर्चा पुणे जिल्ह्यातील ‘या’ चार आमदारांची !

पुणे : विशेष प्रतिनिधी राज्यसभेच्या ६ जागांसाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला. सहाव्या जागेसाठी झालेल्या अतितटीच्या लढाईत ...

Read more

” केंद्रीय यंत्रणा तुमच्या कामी आल्या, 2024 ला हा हिशोब चुकता करू”; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा

मुंबई :  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या राजकीय खेळीमुळे भाजपचे राज्यसभेच्या निवडणुकीत तिन्हीही उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडीतील ...

Read more

“चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरचा पैलवानच वाढदिवसानिमित्ताने भेट दिला”; देवेंद्र फडणवीस

मुंबई :  चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यसभेची निवडणुक भारतीय जनता पक्ष लढला. त्याचबरोबर कोल्हापुरचा पैलवानच चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना ...

Read more

मध्यरात्रीचा हायव्होल्टेज ड्रामानंतर पहाटे राज्यसभेचा निकाल जाहीर; महाडिकांनी लावला कपाळी विजयी टिळा

मुंबई :  तब्बल 8 तास चाललेला मध्यरात्रीचा हायव्होल्टेज ड्रामा, आक्षेपांमध्ये अडकलेली मतं आणि महाविकास आघाडीने वाढवलेली धाकधाक अशा वातावरणात साखर ...

Read more

“आजपासून भाजपची उलटी गिनती सुरू”; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई :  राज्यात 24 वर्षानंतर प्रथमच राज्यसभेची निवडणुक ही बिनविरोध होत असून त्याचा आज सांयकाळी निकाल लागणार आहे. सकाळी 9 ...

Read more

..म्हणून एमआयएमनं आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला; रोहित पवारांनी सांगितलं खरं कारण

मुंबई :  राज्यात 24 वर्षानंतर प्रथमच राज्यसभेची निवडणुक ही बिनविरोध होत असून त्याचा आज सांयकाळी निकाल लागणार आहे. सकाळी 9 ...

Read more

मतदानावेळी मोठा घोळ; जितेंद्र आव्हाड, कांदे, यशोमती ठाकुर यांचं मत बाद ठरण्याची भाजपची मागणी

मुंबई :  राष्ट्रावादी काॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुहास कांदे आणि काॅंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर यांच्या मतावर भाजपने आक्षेप घेतला ...

Read more

Recent News