Tag: thackeray government news

चांदिवाल आयोगाच्या स्वतंत्र चौकशीची गरजच काय? परमबीर सिंग यांनी हायकोर्टात दाखल केली याचिका

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी चांदिवाल आयोगाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आयोगाने सिंग यांना ...

Read more

बांधकाम व्यावसायिकचा धक्कादायक दावा, “होय! परमबीर सिंग महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या कटात सामील”

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या समोरच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसून येत असून, आत्तापर्यंत त्यांच्याविरोधात खंडणी आणि ...

Read more

खंडणी प्रकरणी परमबीर सिंग यांची होणार SIT चौकशी, ७ अधिकाऱ्यांच्याद्वारे केला जाणार तपास

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह इतर ...

Read more

ठाकरे सरकारच्या नाकार्तेपणामुळे OBC समाजावर पुन्हा अन्याय – देवेंद्र फडणवीस

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची फेरविचार याचिका फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य ...

Read more

‘सत्तेसाठी मती गेली’, आम्ही अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असे तरी आता कोडगेपणाने सांगू नका

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकार आणि विरोधक यांच्या अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. विषय राज्यातील असो ...

Read more

कोकणवासीयांना मदत मिळणार, कुणालाही वंचित ठेवणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई :  गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून फळबागांचे, मच्छीमारांच्या बोटींचे, अनेक घरांचे आणि इमारतींचे मोठ्या ...

Read more
परमबीर सिंग यांनी तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करावं; राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात विनंती

परमबीर सिंग यांनी तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करावं; राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात विनंती

मुंबई : ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात, आज परत परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून, उच्च ...

Read more

संतप्त ग्रामस्थांनी मालवण मध्ये अडवला कॅबिनेट मंत्र्याच्या ताफा

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त तडाखा हा राज्यातल्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना आणि लगतच्या परिसराला बसला आहे. यामुळे ...

Read more

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा लिपस्टिक नव्हे; नुसता “पावडर दौरा” होता

मुंबई : तौक्ते चक्रीवादळानंतर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि जीवित नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण ...

Read more

सत्तेत आल्यापासून जे पाय हवेत गेले होते, ते जमिनीवर असल्याची जाणीव झाल्याबद्दल आनंद आहे!

पुणे : तौक्ते चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीलगतच्या सर्व राज्यांचे कमी-अधिक प्रमाणात आर्थिक आणि जीवित नुकसान झाले आहे. मात्र, या सर्व ...

Read more

Recent News