नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडलेत. यातच आता राज्यातील कार्यालये, जागांवरून मोठे वाद निर्माण झाले आहेत. यातच नाशिकमध्ये असाच दोन गटात वाद झाला. हा वाद त्यानंतर उच्च न्यायालयात गेल्यानंतर ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला.
हेही वाचा…“जयंत पाटलाचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार, अजित पवारांच्या नावाची बैठकीत चर्चा”
नाशिक महापालिकाच्या कर्मचारी युनियनच्या अध्यक्ष पदावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरू होता. शिवसेना नगरसेवक आणि कामगार युनियनचे अध्यक्ष बंटी तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे महानगर प्रमुख यांनी युनियनच्या अध्यक्ष पदावर दावा सांगितला होता. त्यातून बरंच राजकीय नाट्यमय घडामोड घडली होती.
हेही वाचा…“भाजपसाठी राष्ट्रवादी हा बी प्लॅन, भाजप-राष्ट्रवादी युती फिक्स होती,” फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
महापालिका आणि पोलिसांनी यानंतर कार्यालयही सिल केलं होतं. दरम्यान हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेलं. अखेर आज ठाकरे गटाच्या बाजूने कोर्टाने निकाल दिला. त्यामुळे नाशिकमध्ये पहिला लढा ठाकरे गटाने जिंकत शिंदे गटाला दणका दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत फडणवीसांचं सुचक विधान, भाजप-शिंदेंचे संबंध ताणले होते
हेही वाचा…“सरकार पडेल, पण मिंधे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही”, आदित्य ठाकरेंनी शिंदेंना पुन्हा डिवचलं
हेही वाचा…“काही दिवस आम्ही, काही दिवस…,” पुढचा मुख्यमंत्री कोण असणार ? फडणवीसांच्या विधानानंतर शिंदे गटाची भूमिका
हेही वाचा…“अधिक आक्रमक व्हा, कामगिरी सुधारा,” फडणवीसांनी बैठकीत भाजप मंत्र्यांना झापलं
हेही वाचा…२०२४ चा मुख्यमंत्री कोण? “शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवू पण.”. देवेंद्र फडणवीसाचं मोठं विधान