मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या विरोधात अध्यक्षांनी दिलेल्या निकालाची आज ठाकरे गटाकडून चिरफाड करण्यात आली आहे. ठाकरे गटाने यासंदर्भात काही व्हिडीओ आणि कागदपत्र देखील दाखवली आहेत. यातच राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाने त्यांचा एक व्हिडीओ देखील दाखवला. यावर आता राहुल नार्वेकर यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्राचे रोजगार गुजरातमध्ये पळवले जात असताना राज्य सरकार मात्र केवळ केंद्राचं मांडलिक बनून गप्प बसलंय”
ठाकरे गटाने व्हिपचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने गाईडलाईन्स नुसारच मी निकाल दिला आहे. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे मुळ राजकीय पक्ष अगोदर ठरवला. त्यानंर राजकीय पक्ष ठरवल्यानंतर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती मान्य केला. यातच भरत गोगावले यांची निवड ही कायमस्वरूपी नसल्याचे कोर्टाने म्हटले नाही. असेही राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“मुंबईला कमजोर करण्याचा ‘हा’ घ्या आणखीन एक पुरावा,” मुख्यमंत्री यावर उत्तर देणार का ?
महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांनी अजय चौधरी यांच्या नियुक्तीला त्यातून सुनील प्रभूंच्या नियुक्तीला मान्यता दिली. त्यावेळस ठाकरे गटाने एकच पत्र दिलं होत. त्यामुळे विधिमंडळाच्या राजकीय पक्षात फुट पडलेली आहे. तेव्हा त्यांच्या रेकॉर्डवर कोणताही पुरवा नव्हता. त्यावेळी राजकीय पक्षाची भूमिका ग्राह धरून निर्णय दिलेला होता. अध्यक्षांनी ३ तारखेला निर्णय दिला होता. त्यावेळी कोर्टाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा दावा होता असं म्हटलं होतं. तेव्हा अध्यक्षांना माहिती होतं की पक्षात फुट पडली होती. त्यावेळी राजकीय पक्ष कोणता आहे ? यावर निर्णय देण्याची गरज होती. त्यामुळे तो निर्णय अयोग्य आहे. असेही राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आता जनतेनं ठरवावं की कुणाला गाडावं अन् कुणाला पुरावं”, ठाकरेंची महापत्रकार परिषद, विरोधकांना भरली धडकी
हेही वाचा…जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच ठरावाला नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी, ठाकरे गटाकडून चिरफाड!
हेही वाचाठाकरेंची धडकी भरवणारी महापत्रकार परिषद, नार्वेकरांच्या विरोधात फोडला बॉ’म्ब , २०१३ अन् २०१८ चा दाखवला व्हिडीओ
हेही वाचा…“राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल असीम सरोदेंनी केला चिरफाड”, पाहा नेमकं काय घडलंय?
हेही वाचा…ठाकरेंची महापत्रकार परिषद..! “त्यामुळे एकनाथ शिंदेंसह सर्वजण अपात्र ठरतात,” असीम सरोदे यांनी सांगितलं कारण