मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात भाकरी फिरवण्याचे प्रकार सुरू आहे. यातच आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्यातील इतर काॅंग्रेस नेत्यांमधील असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत. यातच आता राज्यातील काॅंग्रेसच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे राज्यातील काॅंग्रेसमध्ये भाकरी फिरणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…*मुख्यमंत्री शिंदेंनी वाढवलं राष्ट्रवादीच टेन्शन? थेट पोहचले कट्टर अजितदादा समर्थक आमदाराच्या कार्यालयात,*
नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यात अलिकडेच मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर राज्यातील प्रदेशाध्यक्षपद बदलावं, यासाठी विजय वडेट्टीवार यांच्यासह काॅंग्रेसच्या नेत्यांनी अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची दिल्लीत भेट घेतली होती. यानंतर आता अनेक नाना पटोले यांनी देखील राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती.
हेही वाचा…“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसातून मोदी साहेबांचं १० तर फडणवीसांचं पाच ते सहा वेळा नावं घेतात”, दिपक केसरकर
याच दरम्यान आता माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत काॅंग्रेस नेत्यांच्या भेटी घेणार आहे. यादरम्यान ते काॅंग्रेसचे सरचिटणीस के.सी वेणुगोपाल यांची भेट घेणार आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवस दिल्लीमध्ये होते आणि पटोलेंच्या दिल्लीवारीच्या आधी अशोक चव्हाण हे सुद्धा दिल्लीला जाऊन आले. त्यामुळे काॅंग्रेस नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या असून पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एकटीला घेऊन २०० जणांनी मारलं, तिथे आमचे ५० जरी असते तर पुरून उरले असते”
हेही वाचा…आशिष देशमुखांचा वापर ‘भाजप’ योग्यपद्धतीने करणार, काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या विरोधात उतरवणार
हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर राज्यात मोठ्या प्रमाणात हाणामाऱ्या होतील “,बड्या आमदाराचं सुचक वक्तव्य
हेही वाचा…“नगरमधील उपाध्यक्षांनी राष्ट्रवादीला ठोकला राम राम, दुय्यम वागणुक मिळत असल्याचं सांगत BRS मध्ये प्रवेश
हेही वाचा…शिवसेना महिल्या कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला, ठाकरे गटाचा शिंदे गटावर आरोप