Tag: Nana Patole: Latest News

अपघात की घातपात ? नाना पटोलेंच्या गाडीचा भीषण अपघात, एकच खळबळ

भंडारा :  सध्या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. अशातच प्रचार सभा आटोपून परत येत असताना भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा ...

Read more

“राज्य सरकारला ताबोडतोब बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा,” कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : मागील काही महिन्यांपासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बदलली आहेत. गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरून गेला ...

Read more

“तेव्हा पटोले खासदारकीच्या खुर्चीला लाथ मारून पंतप्रधानांच्या तोंडावर राजीनामा फेकून आले”, कॉंग्रेसने भाजपला पुन्हा डिवचलं

मुंबई :  महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत. गुडांना कसलीच भीती राहिलेली नाही. कल्याणमध्ये पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार, जळगाव, यवतमाळमधील गोळीबाराच्या ...

Read more

“गुंडाराज बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”, नाना पटोलेंची मोठी मागणी

मुंबई :  काल मुंबईत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर महाराष्ट्रात एकच हळहळ व्यक्त करण्यात ...

Read more

नाना पटोलेंचं आव्हान अजित दादांनी स्विकारलं, म्हणाले, मोदींचंपण वय विचारणार पण…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला सौम्य भाषेत अन् ...

Read more

“नाना पटोलेंचा प्रश्न नरेंद्र मोदींना आवडला नाही म्हणून..,” राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर घणाघात

नागपूर : काॅंग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित जाहीर सभेला देशभरातून लाखोंच्या संख्येने लोक आले आहेत. जवळपास ४० ...

Read more

“ना कधी थांबला आहे ना कधी थांबणार”, नागपूरात मोठा राडा, पटोलेंसह काॅंग्रेसच्या ४० कार्यकर्त्यांना अटक

नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आज ऑनलाईच्या नावाखाली तरूणांना लुटणाऱ्या गेमिंग अॅपबाबत जोरदार चर्चा झाली. तर दुसऱ्या बाजूला नागपुरात काॅंग्रेस ...

Read more

“मग भाजपचे सरकार महाराष्ट्रात ४५० रूपयांना सिलिंडर का देत नाही?” पटोलेंचा भाजपला सवाल

नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी धुराळा उडवून दिला आहे. राजस्थानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली ...

Read more

“पेटता महाराष्ट्र नको तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा”

मुंबई : मराठा आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिसंक वळण लागल्याने बीड आणि जालना शहरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच ...

Read more

“आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर व ओबीसी समाजाला फसवले,” पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई : भाजपचे सरकार हे शेतकरी विरोधी असून त्यांनी शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला ...

Read more
Page 1 of 6 1 2 6

Recent News