नागपुर : राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुर येथे सुरू होत आहे. यातच पक्ष फुट प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे नेते पक्ष कार्यालयावर ताबा सांगतांना दिसत आहे. त्यामुळे आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी पक्षात देखील कार्यालयावरून भांडणं सुरू झाली आहेत.
हेही वाचा…उद्धव ठाकरे, पटोले आणि बावनकुळेंची एकाच ठिकाणी व्यवस्था, अधिवेशनासाठी जय्यत तयारी
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी नागपुर विधिमंडळातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचं कार्यालय अजित पवार गटाचंच असल्याची भूमिका घेतली आहे. शरद पवार गटाचे नेते तिथे आले, तर त्यांना चहा-नाश्ता देऊ अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील दोन गटही कार्यालयांवरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
हेही वाचा…राजस्थान हादरल..! राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची गोळी घालून ह’ त्या , व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, अजूनही राष्ट्रवादी पक्ष कुणाचा हा निर्णय झालेला नाही. निवडणूक आयोग किंवा न्यायालयात निर्णय झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी हा पक्ष आमचाच आहे. म्हणून विधान भवनात दिलेले कार्यालय हे आमचेच आहे. जी केस सुरू आहे. त्याचा निकाल अजून लागलेला नाही. असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ऐनवेळी भाजपने दगाफटका केल्यास..,” शिंदे गटाने नेमले ३९ लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक
हेही वाचा…मोठी बातमी…! ललित पाटील पलायन प्रकरणी सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
हेही वाचा…हिवाळी अधिवेशनापुर्वी विरोधकांची जोरदार बॅनरबाजी, हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार ? पाहा व्हिडीओ
हेही वाचा…“विश्वासघाती उद्धव ठाकरे सेना इतिहास जमा होणार”, किरीट सोमय्यांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“भुजबळांना लोळवलं नाही तर नाव बदलून ठेवणार”, जरांगे पाटलांचा भुजबळांना इशारा