मुंबई : निवडणुक प्रचारामध्ये देवाच्या, धर्माच्या नावाने मतं मागितली तर तो गुन्हा होतो की नाही? परंतु माझं पुन्हा आव्हान आहे, चार राज्यांच्या निवडणुका सोडा, आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेऊन दाखवा. असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलंय. त्यावर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“मराठे मागास नाहीत, जरांगे पाटलांनी राजकीय पक्ष काढावा,” गुणरत्ने सदावर्तेंचा हल्लाबोल
आता उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी आयुष्यभर एव्हीएमचा जप करावा. २०१८ साली याच चार राज्यांमध्ये भाजप पराभूत झाली होती, तेव्हा एव्हीएमच होतं आणि २०१९ लोकसभा आणि विधानसभेत निवडून आले तेव्हा एव्हीएमच होते. त्याच आमदाराच्या आधारावर तुम्ही मुख्यमंत्री झाला होतात. ये मोदी की गॉंरॅंटी है, लोकांना मोदींवर विश्वास आहे आणि विश्वासघाती उद्धव ठाकरे सेना इतिहास जमा होणार आहे. असं म्हणत किरीट सोमय्या यांनी डिवचलंय.
हेही वाचा…“दादा तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक अब्ज तयार केले असतील, पण..,” आव्हाडांची अजितदादांवर खोचक टिप्पणी
दरम्यान, देशात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवलं आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, आणि छत्तीसगडमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली आहे. तर दुसऱ्या बाजूला काॅंग्रेसला फक्त तेलंगणात यश मिळालं. त्यामुळे भाजपने एव्हीएमचा गैरवापर केल्याचा आता विरोधकांकडून आरोप होत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भुजबळांना लोळवलं नाही तर नाव बदलून ठेवणार”, जरांगे पाटलांचा भुजबळांना इशारा
हेही वाचा…उद्धव ठाकरे, पटोले आणि बावनकुळेंची एकाच ठिकाणी व्यवस्था, अधिवेशनासाठी जय्यत तयारी
हेही वाचा…राजस्थान हादरल..! राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची गोळी घालून ह’ त्या , व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…आता राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून दोन गटात वाद, अजित पवार गट म्हणतो की,..
हेही वाचा…“आरोग्य मंत्रालय भ्रष्टाचाराचे कुरण झालंय,” संजय राऊतांनी पुराव्यासह शिंदेंना धाडलं पत्र