मुंबई : मंत्रिपदासाठी कायम चर्चेत असलेले प्रहारचे अपक्ष आमदार आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदासाठी असलेला दावा सोडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा दावा सोडला होता. मागील काही दिवसापासून बच्चू कडू काय भूमिका घेणार ? त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. तर काल बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्याच गाडीतून विधानभवनात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
हेही वाचा…*“बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कडक कायदा आणणार,” कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा*
मुख्यमंत्र्यांसोबत काल बैठक झाली. त्यांनी सांगितलं की आपली मैत्री कायम राहिली पाहिजे. मुख्यमंत्री सध्या फार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अशावेळी मंत्रीपद मागणं योग्य होणार नाही. मला दिव्यांग खाते दिले म्हणून मी मंत्रीपदाचा दावा सोडतोय. मी मंत्रिपदाचा दावा करणार नाही. असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…अजित पवार विरूद्ध शरद पवार, व्हीप कुणाचा मानायचा? राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रश्न
तसेच मंत्रिपदावरचा दावा सोडल्यानंतर बच्चू कडू यांनी आपल्या आमदारांना मंत्रिपद द्या, असं म्हटलं आहे. मी मंत्रिपदाचा दावा करणार नाही. हवं तर आमच्या पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांना मंत्रिपद द्यावं. असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्याचं विरोधी पक्षनेते पद काॅंग्रेसच्या तरूणाकडे द्या,” राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी
हेही वाचा…“किरीट सोमय्या, नागडा तर तु झाला आहेस, सभागृहात पेन ड्राईव्ह देणार,” ‘या’ नेत्याना दिला इशारा
हेही वाचा…सोमय्यांचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल, नालायक सोमय्यांचा धिक्कार असो, विरोधकांच्या जोरदार घोषणा
हेही वाचा…“शरद पवारांच्या भूमिकेवर शंका घेऊ नका, राष्ट्रवादी अजूनही विरोधी पक्षात ,” जयंत पाटलांची प्रतिक्रिया
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ३० आमदार आले तसे गेले, शरद पवारांनी एका वाक्यात विषय मिटवला