मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी पुन्हा अजित पवार गट यशवंत चव्हाण सेंटरवर दाखल झाले. पावसाळी अधिवेशनचं कामकाज संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ३० आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी जयंत पाटील यांच्यासह शरद पवार गटाचे आमदार देखील उपस्थित होतो. यानंतर राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, अन्…”, शरद पवारांच्या भेटीनंतर पटेलांनी दिली मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांच्या भूमिकेवर शंका घेण्याचं कोणतंही कारण नाही. याआधीच येवल्याच्या सभेत शरद पवार यांनी आपली भूमिका जाहीर करून टाकली आहे. तसेच भेटीला येणाऱ्या सर्वच आमदारांना शरद पवार वेळ देत असतात. राष्ट्रवादी पक्ष हा विरोधात असून तो विरोधात असणार आहे. असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…डझनभर विरोधी पक्षातील नेते राजभवनावर पोहचले, राज्यपालांकडे केली ‘ही’ मागणी
आज जे आमदार आले त्यांनी पदस्पर्श करत शरद पवार यांचे दर्शन घेतले. मार्ग काढा अशी विनंती केली. पण शरद पवार म्हणाले काँग्रेस बरोबर निवडणूक लढवली, नंतर आघाडी सरकार बनवले..भूमिका स्पष्ट आहे..अजून काय मार्ग काढणार. असं जयंत पाटलांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ३० आमदार आले तसे गेले, शरद पवारांनी एका वाक्यात विषय मिटवला
हेही वाचा…*“बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कडक कायदा आणणार,” कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा*
हेही वाचा…अजित पवार विरूद्ध शरद पवार, व्हीप कुणाचा मानायचा? राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रश्न
हेही वाचा…“..तर दादांच्या गटाला दारातूनच गेटलॉस्ट केलं असतं”, संजय राऊतांनी अजित पवारांना डिवचलं
हेही वाचा…उपसभापतींना अपात्र करा, विरोधकांच्या मागणीनंतर आता निलम गोऱ्हे म्हणाल्या की, “मी चर्चेला वेळ…”,