मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमधून त्यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी मढ, मार्वमधील 49 अनधिकृत स्टुडिओ पाडण्याबाबत म्हटलं आहे.
“पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंचा राजीनामा घेऊन मोकळे सोडले पाहीजे”
मढ मार्वेमध्ये 49 फिल्म स्टुडिओमध्ये कथित भ्रष्टाचार झाला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना कॅबिनेट मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ बांधल्याचा आरोप केला आहे. तसंच यामध्ये सीआरझेड आणि एऩडीझेड च्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बनावट कागदपत्रे, खोट्या परवानगीच्या मदतीने हजारो चौरस मीटर जागेवर अनधिकृतपणे स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोप आहे.
“दादा वॉशरूमला गेले होते रे, आता पुढच्या नाराजी पर्यंत तरी चर्चा बंद करा”
यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी असं म्हटलं आहे की, मढ, मार्वेमधील 49 अधिकृत स्टुडिओ पाडण्याचे काम सुरू आहे. ते नुसते स्टुडिओ नाहीत. गेल्या अडीच वर्षातील सत्तेचा माज आणि पैशांची गुर्मी यांच्या अभद्र आघाडीची ती प्रतीके आहेत. आज सत्याच्या बुलडोझरने सत्तेचा माज भुईसपाट केला आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”
- “सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर
- “आरती सिंग दर महिन्याला वसुली करून पैसे ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या”; रवी राणांचा गंभीर आरोप
- पिस्तुल काढणं, सोडून द्या…अन्..”; आदित्य ठाकरेंचा वेदांत प्रकल्पावरून शिंदेंवर निशाणा
- “जनता तुमच्या ५० पैकी ४५ आमदारांचा नक्की पराभव करणार”; राष्ट्रवादीचा शिंदेंवर निशाणा