मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुर येथील सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अरे तुमच्या नागपुरला कलंक आहे हा. नाही नाही नाही म्हणजे हो हो हो असा त्याचा अर्थ होतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंना फडणवीसांवर निशाणा साधला. त्यानंतर भाजपचे नेते ठाकरेंच्या विरोधात आक्रमक झालेत. त्यावर आता फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…मोदींना पवारांच्या हस्ते पुरस्कार, मग ७० हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं काय ? ठाकरेंचा सवाल
खरं म्हणजे मला या गोष्टीचं अत्यंत दु:ख आहे की आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र यांच्यावर आजच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरीत परिणाम झालेला दिसतोय. त्यामुळे कदाचिक त्यांना मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. असा टोला फडणवीसांना ठाकरेंना लगावला.
हेही वाचा…राष्ट्रपती भवनात जय्यत तयारी, केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार आणि शिंदे गटाला स्थान, १२ जुलै होण्याची शक्यता
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मनोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा मानसिकतेतून एखादा व्यक्ती बोलत असेल तर मला वाटतं त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. ही मानसिक स्थिती आहे आणि ती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे, त्याच्यावर प्रतिक्रिया न दिलेली बरी. असंही त्यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवार गटाने बाहेर काढलं, अजित पवार गटाने जवळ घेतलं, राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या नियुक्त्या
हेही वाचा…“तर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील,” भाजपच्या बड्या नेत्याच विधान
हेही वाचा…“कर्तृत्वाची जंत्री एवढीच मोठी आहे तर बावनकुळेंनी उत्तर द्यावे,” अंबादास दानवेंचा भाजपवर पलटवार
हेही वाचा…“फोन आला की लगेच मुंबईला निघू,” मंत्रिमंडळ विस्तारावर भरत गोगावलेंचं मोठं विधान
हेही वाचा…“चक्की पिसिंग पिसिगंवर आरोप केले, त्याचं काय झालं?” अजित पवारांवरून ठाकरेंचा फडणवीसांना सवाल