मुंबई : केंद्र सरकारने येत्या १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवल्यानंतर देशात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष अधिवेशनात केंद्र सरकार विशेष अधिवेशन बोलवलं असून यावेळी अनेक निर्णय घेण्याच्या तयारी केंद्र सरकार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्याची मुंबईत बैठक बोलवली आहे.
हेही वाचा…“एका व्यक्तीने सरकारला जेरीस आणले, मनोज जरांगे पाटील गुंडाळले जाऊ शकत नाही”
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मुंबईत ९ सप्टेंबरला महत्वाची बैठक बोलावली आहे. सगळे विद्यमान आमदार, खासदार बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील पक्षाचे माजी आमदार, माजी खासदार, जिल्ह्यांचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांना देखील बैठकीचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. जयंत पाटील आणि सुप्रिया सूळे बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
हेही वाचा…नांदेडमधील काॅंग्रेसचा मोठा नेता शिवसेनेत, अशोक चव्हाणांना बसला मोठा धक्का
दरम्यान, राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर अनेक जणांची नियुक्ती शरद पवार गटात करण्यात आली आहे. तर अनेकांची पक्षातून हाकालपट्टी देखील करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटातील नेत्यांकडे मोठी जबाबदारी देण्यात आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“जुन्या बाटलीवर नवीन लेबल लावून मराठ्यांना फसवण्याचा प्रयत्न महायुती सरकार करतंय का ?”
हेही वाचा…“नाव बदलून प्रश्न सुटत असतील तर..,” रोहित पवारांचा नरेंद्र मोदींवर घणाघात
हेही वाचा…“..तर मी उपोषण मागे घेतो, निर्णय मान्य,पण…,” जरांगे पाटलांनी सरकारकडे घातली ‘ही’ अट
हेही वाचा…मोठी बातमी…! देशात नरेंद्र मोदी सरकार पुन्हा नोटबंदी करणार ?
हेही वाचा…“खरंतर हे नागडंउघडं सत्य महाराष्ट्रातीलच नव्हे, तर..,” सोमय्या प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल