नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेसने ३९ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर उरर्वित उमेदवारांची लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसने दिलीय. यातच राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा येत्या १२ मार्चला महाराष्ट्रात दाखल होत असून महाराष्ट्रातील मुंबई येथे त्याचा शेवट होणार आहे. यातून कॉंग्रेस लोकसभा निवडणुकाचं रणशिंग फुंकणार आहे.
हेही वाचा…भास्कर जाधव उद्या मोठा निर्णय घेणार ? उद्या कार्यकर्त्यांसोबत एकत्रित संवाद साधणार
त्याआधीच कॉंग्रेसने मुलुंड येथे कार्यकर्त्याचं शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात कॉंग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीत युवकांसमोर पाच ऐतिहासिक गॅरेंटी ठेवली आहे. यामध्ये भर्तीची हमी, पहिली नोकरी पक्की, पेपरफुटीपासून मुक्ती, गिग कामगारांचे सामाजिक संरक्षण, युवा रोशनी असे अनेक मुद्दे कॉंग्रेसने निवडणुकीसमोर ठेवले आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसने लोकसभेसाठी जाहीर केले ३९ उमेदवार, राहुल गांधी यांच्यासह नव्या चेहऱ्यांना संधी
यासंदर्भात वर्षा गायकवाड यांनी एक ट्विट केले आहे. त्यातच यांचा उल्लेख केला आहे. तसेच आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आम्ही आहोत कॉंग्रेस असे म्हटले आहे. तर शेतकऱ्यांसाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतमालासाठी किमान आधारभुत किमंत मिळेलच अशी कायदेशीर व्यवस्था निर्माण करण्याची हमी देखील कॉंग्रेसने दिली आहे. त्याचबरोबर सामाजिक विकासासाठी जातिनिहाय जनगणनेची हमी देखील देण्यात आलीय. a
READ ALSO :
हेही वाचा..“रोहित पवारांचा सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांकडून छळ”, राऊतांची भाजपवर आगपाखड
हेही वाचा…“मित्रपक्षांनी भाजपशी लढावं, काँग्रेसचा नाद करू नये”, माजी महिला मंत्र्यांनी आंबेडकरांना फटकारलं
हेही वाचामराठा आरक्षणाचं खापरं राज ठाकरेंनी भाजपवर फोडलं, म्हणाले..”हा प्रश्न रखडवत ठेवला जातो, कारण..”
हेही वाचा…“खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका”, भाजपचा ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…“शिर्डी मतदारसंघात मी स्वत: निवडणुक लढणार”, महायुतीकडून आठवलेंनी मागितली जागा