जालना : अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची अंतरसराटी गावात जाऊन भेट घेतली. त्याआधी एक थेंब रक्ताचा प्रामाणिक योद्धासाठी असं म्हणत मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे बच्चू कडू यांनी रक्तदान केले. यातच मराठा आरक्षणाबाबत बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र होणार? आज विधानभवनात काय काय घडणार ?
निवडक मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण त्यांना वाळित टाकत आहे. तसंही ओबीसी समाजाने दिलेला आरक्षण कमीच आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला आरक्षण २७ टक्के असून त्यांना वाढवून द्या. परंतु आरक्षण देणार नाही असं म्हणणं साफ चुकीचं आहे. ओबीसीमधून आरक्षण देणार नाही. मग मराठा कोण आहे? मराठा समाज हा काय पाकिस्तान, अमेरिकेतला आहे का ? आरक्षणावर त्यांचा अधिकार का नाही? असा संतप्त सवालही बच्चू कडू यांनी केला आहे.
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या जीवाचं बरंवाईट झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”, कुणी दिला इशारा ?
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे प्रामाणिक नेतृत्व फार कमी आहे. त्यांची समाजाला गरज आहे. आजपासून मनोज जरांगे पाटील पाणी त्याग करू नये, या विनंतीसाठी सिंदखेड राजा येथे रक्तदान करुन अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांची भेट घेतली.
READ ALSO :
हेही वाचा…‘क्या हार में क्या जीत मैं,’ निलेश राणेंच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी, आज शक्तीप्रदर्शन करणार
हेही वाचा…“सत्तेत असणारे आमदार आंदोलन करतात म्हणजे.., रोहित पवारांनी व्यक्त केली ‘ती’ शंका
हेही वाचा…पोलिस यंत्रणा ‘ॲक्टिव्ह मोड’ वर, जाळपोळीच्या घटनांवरून १० मराठा आंदोलकांना पोलिसांनी केली अटक
हेही वाचा…मंत्रालयाबाहेर आमदारांचा चक्काजाम आंदोलन, पोलिसांकडून आमदारांची धरपकड
हेही वाचा…“..म्हणून अजित पवारांच्या विरोधातील मराठा मोर्चाचे निषेध आंदोलन केले रद्द”