बारामती : राज्यात मराठा आंदोलनामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ होणार होता. परंतु त्या कार्यक्रमास दौंड शहर व तालुका सकल मराठा समाजाने विरोध दर्शविला होता.
हेही वाचा…“अध्यक्षांची आधी गाडी अडवली अन् नंतर निवेदन दिले,” राष्ट्रवादीच्या आमदारांची मंत्रालयात घोषणाबाजी
अलिकडेच अजित पवारांच्या कार्यक्रमांना सकल मराठा समाजाकडून तीव्र विरोध केला जात आहे. यातच दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ होणार होता. परंतु या कार्यक्रमाला मराठा समाजाने विरोध दर्शविला. यातच अजित पवारांची प्रकृती बरी नसल्याने आंदोलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, अजित पवारांची प्रकृती बरी नसल्याने गळीत हंगामाचा शुभारंभ सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्याविरोधातील मराठा मोर्चाचे निषेध आंदोलन रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र होणार? आज विधानभवनात काय काय घडणार ?
हेही वाचा…“जरांगे पाटलांच्या जीवाचं बरंवाईट झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”, कुणी दिला इशारा ?
हेही वाचा…राज्याचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला, ‘त्या’ पत्रात कोणत्या गोष्टी असणार ?
हेही वाचा…राज्यात मराठा आरक्षण गाजत असतांना अनेकांनी हाताला बांधलं घड्याळ, मुंबईत पार पडला पक्ष प्रवेश सोहळा
हेही वाचा…अजित पवार गटाच्या नेत्यासाठी सुप्रिया सुळे धावल्या, फडणवीसांवर केले कडक प्रहार