मुंबई : महाराष्ट्रात सगळी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रात कधीच पाहिली नाही. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एकमेव राज्य असेल जिथं दोन पक्ष सत्तेत आणि विरोधातही आहेत. असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
हेही वाचा…जरांगेंच्या अल्टिमेटला सहा दिवस बाकी, उपसमितीच्या बैठकीत मराठा समाजासाठी घोषणांची बरसात
मुंबई, ठाणे, कल्याण-डोबिंवली कार्यकर्त्यांना संबोधित करतांना राज ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्षही पुर्ण न होता. तोच राष्ट्रवादीचा पक्ष फुटला. सत्तेत कोण आहे? तर शिवसेना. विरोधी पक्षात कोण तर शिवसेना. सत्तेत कोण आहे? राष्ट्रवादी. विरोधात कोण राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष. अशी परिस्थिती कधी जगात पाहिली आहे का ? असा सवालही त्यांनी केलाय.
हेही वाचा…“ससून मधून पळून गेलो नाही, मला पळवलं गेलं, सर्व सांगणार,” अटक केल्यानंतर ललित पाटलाचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, राज ठाकरे मेळाव्यात पुढे बोलतांना म्हणाले की, कायदा नावाची गोष्टच ऊरली नाही. भिती नावाची गोष्टच राहिली नाहीय. रस्त्यावर खड्डे पडत आहेत. खड्ड्यांवरून गाड्या जात आहेत, पण कुणालाच राग येत नाही. आज जे धुसमत आहेत ते एकदिवस बाहेर काढीन. इंजिनाची वाफ बाहेर काढेन, नाही चटके बसले यांना त्या गोष्टीचे तर पाहा. तुर्तास या निवडणुकांकडे काळजीपूर्वकर लक्ष द्यायचं असल्याचंही राज ठाकरे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवार ‘या’ लोकसभा मतदारसंघात मैदान मारणार, आढावा बैठकीत सगळं ठरलं
हेही वाचा…दिल्लीत अजितदादांची एन्ट्री, होम हवन करत नव्या कार्यालयाचं उद्घाटन, राष्ट्रवादीचं दोन कार्यालय
हेही वाचा…ललित पाटीलने सर्व आरोप फेटाळले, कोर्टात नेमकं काय काय घडलं ?
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांचाही संबंध ? दादा भुसेंनंतर सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
हेही वाचा…“ललित पाटीलला भरचौकात फाशी द्या,” कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांनी केली मागणी