मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यात आरक्षणावरून जोरदार राजकीय वातावरण तापलं आहे. जालन्यातील आंदोलनानंतर आता संपुर्ण राज्यात आंदोलनाचं लोण पसरलं आहे. तर दुसरीकडे आता धनगर समाजाने देखील आरक्षणासाठी आंदोलन सुरू केल आहे. यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…भाजपने वंचितची मोठी फौज फोडली, असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल, जोरदार राजकीय हालचाली सुरू
देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून राज्यात जाती-पातीचं राजकारण सुरू आहे. संभाजीनगर येथील बैठकीत अडथळा नको म्हणून जरांगे पाटील यांना गुंडाळलं जात आहे. पण तो गुंडाळला जाणारा माणूस नाही. तसेच धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणणारे, आता का देत नाहीत ? असा सवाल देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
हेही वाचा…शरद पवार गटाकडून धनंजय मुंडेंवर जहरी टिका, म्हणाले…,
दरम्यान, इंडिया आघाडीच्या बैठकीला जाता येऊ नये म्हणून अभिजित बॅनर्जींना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीतल समन्वय समितीची बैठकीत मोठा निर्णय, महाविकास आघाडीविरूद्ध रणशिंग फुंकलं
हेही वाचा…निवडणुकांसाठी ठाकरेंचा मेगा प्लॅन, ‘होऊ दे चर्चा’च्या उपक्रमातून मोदींवर हल्लाबोल, पहिलाच कार्यक्रम बारामतीत
हेही वाचा…“शरद पवारांना बाप म्हणणारे आता मोदींना बाप समजतात”, काॅंग्रेसच्या आमदारानी रवी राणांना दाखवला कात्रजचा घाट
हेही वाचा…“पैशाच्या जोरावर राजकीय पक्ष फोडणं भाजपचं काम,” बाळासाहेब थोरतांची भाजपवर जोरदार टिका
हेही वाचा..भर पत्रकार परिषद चित्रा वाघांनी आणला विदूषक, ठाकरेंवर केला हल्लाबोल