छत्रपती संभाजीनगर : बैठकीआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली औरंगाबाद येथील राज्य सरकारच्या कॅबिनेत बैठकच्या वेळी तब्बल १५ मोर्चे निघणार असल्याची माहिती समोर आली आहे. वारेमाफ खर्च, अन् विविध कारणांमुळे राज्य सरकारची कॅबिनेट बैठक होण्याच्या आधीच त्यावर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आज आणि उद्या औरंगाबाद शहारातील वातावरण चांगलचं चर्चेत येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…पैशाचा वारेमाफ खर्च..! “कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ?” वडेट्टीवारांचा सवाल
बऱ्याच कालावधीनंतर मराठवाड्यासाठी राज्य सरकारची कॅबिनेट बैठक आज आणि उद्या औरंगाबाद याठिकाणी होत आहे. या बैठकीसाठी शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी शहरात आयपीएस दर्जाचे ६ वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस उपायुक्त दर्जाचे २३ पोलिस अधिकारी, पोलीस निरीक्षक ११५, पीएसआय २९६, पोलीस १७००, महिला पोलिस १४७, एसआरपीएफच्या ४ तुकड्या, होमगार्ड ५०० असा एकूण ३ हजार पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
हेही वाचा…“जम्मू काश्मिरमध्ये तीन जवान शहीद झाले, तेव्हा भाजपच्या कार्यालयात कशाचा आनंद साजरा केला ?”
दरम्यान, कॅबिनेट बैठकीच्या वेळी औरंगाबादमध्ये एकूण १५ मोर्चे निघणार आहेत. मोर्चाचा रूट क्रांती चौक ते भडकल गेट असा असणार आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा लक्षवेधी ठरणार आहेत. यावेळी सहा धरणे, निदर्शने होणार आहेत. सर्व निदर्शने भडकल गेट येथे होणार आहेत. सरकारला एकूण ४ निवेदन दिली जाणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंच्या शिलेदारांवर चौकशा अन् गुन्हे दाखल होण्याचे शुल्ककाष्ठ, आणखी एक ‘हा’ शिलेदार अडचणीत
हेही वाचा…गोकूळ संघाच्या सभेवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या, महाडिक गटांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप
हेही वाचा…मराठवाड्यात राज्यमंत्री मंडळाची अलिशान बैठक; शेतकरी मात्र हैराण!
हेही वाचा…“शरद पवार अन् उद्धव ठाकरेंसाठी ‘तो’ निर्णय गेमचेंजर ठरणार” , महत्वाच्या तारखा जाहीर
हेही वाचा…“राणा-यशोमती ठाकूर वादात बच्चू कडूंची उडी,” फडणवीसांचा उल्लेख करत तक्रार दाखल करणार