मुंबई : महाविकास आघाडी सरकार आणि आता महायुतीच सरकार स्थापन झालं तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत. यातच राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे या महत्वाच्या शहरातील महानगरपालिकांवर आता प्रशासन राज आलं आहे. मात्र आता महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा…“अजित दादा दबंग नेता वगैरे काही नाही,” एकनाथ शिंदेंची अजित पवारांवर जोरदार टोलेबाजी
मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत स्ट्रीट फर्निचरच्या खरेदीमध्ये २६३ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नेते आदित्य ठाकरे केला आहे. त्या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आरोपांची चौकशी करण्याची घोषणा त्यांनी रविवारी केली आहे.
हेही वाचा…आगामी निवडणुकांसाठी ‘शरद पवारांचा’ मेगा प्लॅन, ‘या’ नेत्यांकडे दिल्या मोठ मोठ्या जबाबदाऱ्या
मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत रस्त्यावर लावण्यात येणारे विविध शोभिवंत साहित्य यांच्यात भ्रष्टाचार झाला आहे. मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत रस्त्यावर लावण्यात येणारे रेलिंग, कुंडय़ा अशा विविध वस्तूंच्या म्हणजेच स्ट्रीट फर्निचरच्या २६३ कोटींच्या खरेदीत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिउबाठा आमदार आदित्य ठाकरे यांनी वारंवार केला असून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्याचा इशारा ठाकरे यांनी कालच दिला होता.
READ ALSO :
हेही वाचा…देशात सत्ताधारीच्या बाजूने ३० तर विरोधी पक्षांकडून २४ पक्ष एकवटणार, बैठक सत्रांचं आयोजन
हेही वाचा…“विधान परिषदेच्या ‘त्या’ तीन आमदारांना निलंबित करा,” ठाकरे गटाच्या नेत्यांची मोठी मागणी
हेही वाचा…अजित पवाराचं बंड, शिंदे सरकारचं पावसाळी अधिवेशन, कोणी गाजवलं आजचा दिवस ?
हेही वाचा…काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ, लवकरच होणार घोषणा
हेही वाचा…“शरद पवार आपली नातीगोती विसरून आमदारांच्या निलंबणाचा निर्णय घेतील”