नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कार्यशैलीमुळे महाराष्ट्राला परिचित आहेत. अलिकडेच त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारत शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यातच आज नाशिकमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर टोलेबाजी केली.
हेही वाचा…“सचिन तेंडुलकर करत असलेल्या ‘त्या’ जाहिरातीवर बंदी आणा,” बच्चू कडूंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
अजित पवारांनी सांगितलं आहे की, त्यांना सगळे लोक दबंग म्हणतात. ते कडक असल्याचं बोलतात. ते रेटून नेतात, असं म्हणतात. मात्र, तसं नाही. ते सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. आमच्या तिन्ही पक्षाच्या आमदारांना सगळ्यांना बरोबर घेऊन जात कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतील. असं अजित पवारांनी मला सांगितलं असल्याचं शिंदे म्हणाले.
हेही वाचा…“.. त्यावेळी कोणत्याही नेत्यांचे फोन आले नाहीत पण..,” मिटकरींनी धनंजय मुंडेंची सांगितली जुनी आठवण
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्याबरोबरच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन आमच्याबरोबरच्या २०० पेक्षा अधिक आमदारांपैकी एकावरही अन्याय होऊ देणार नाही. कुणालाही खालची, वरची वागणुक देणार नाही. सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम हे सरकार करेल. असंही शिंदे म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…आगामी निवडणुकांसाठी ‘शरद पवारांचा’ मेगा प्लॅन, ‘या’ नेत्यांकडे दिल्या मोठ मोठ्या जबाबदाऱ्या
हेही वाचा…“अजित दादा आता हिंदू सकल मोर्चात पण दिसतील”, भाजप आमदाराचा बडा दावा
हेही वाचा…“हे हल्ले आम्ही खपवून घेणार नाहीत,” रोहित पवारांनी दिला कडक इशारा
हेही वाचा…“राज्यात लवकरच काॅंग्रेसचं स्थिर सरकार येईल,” ‘या’ महिला आमदारानी व्यक्त केला विश्वास
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंना फोन केला अन्, सिल्वर ओकवर.. “,अजित पवारांनी सांगितली इनसाईट स्टोरी