ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यानंतर अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकला. यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवार गटातील ९ आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. या आमदारांसंदर्भात शरद पवार आपलं नातगोतं बाजूला ठेऊन निलंबणाचा निर्णय घेतील असं विधान माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंना फोन केला अन्, सिल्वर ओकवर.. “,अजित पवारांनी सांगितली इनसाईट स्टोरी
राष्ट्रवादीतल्या नेत्यांचं नातं वगैरे हे सर्व बाजूला राहिल. परंतु ही लढाई वैचारिक आहे. शरद पवार यांची महानता खुप मोठी आहे. त्याचं नातगोत बाजूला आहे. पहिला विचार आहे. हे सगळा किती मोठा निर्णय आहे. त्यांनी आता राज्यातील तरूण पिढीला नवी दिशा दाखवली आहे. त्यांच्या विचारांची प्रतारणा कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे जे लोकं राष्ट्रवादीमधून बाहेर गेली आहेत. त्यांचं निलंबन नक्कीच होणार असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“सचिन तेंडुलकर करत असलेल्या ‘त्या’ जाहिरातीवर बंदी आणा,” बच्चू कडूंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
दरम्यान, प्रतिभा पवार यांच्या गुघड्यावर शस्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर गेले. त्यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित दादा दबंग नेता वगैरे काही नाही,” एकनाथ शिंदेंची अजित पवारांवर जोरदार टोलेबाजी
हेही वाचा…आगामी निवडणुकांसाठी ‘शरद पवारांचा’ मेगा प्लॅन, ‘या’ नेत्यांकडे दिल्या मोठ मोठ्या जबाबदाऱ्या
हेही वाचा…“अजित दादा आता हिंदू सकल मोर्चात पण दिसतील”, भाजप आमदाराचा बडा दावा
हेही वाचा…“हे हल्ले आम्ही खपवून घेणार नाहीत,” रोहित पवारांनी दिला कडक इशारा
हेही वाचा…“राज्यात लवकरच काॅंग्रेसचं स्थिर सरकार येईल,” ‘या’ महिला आमदारानी व्यक्त केला विश्वास