लातूर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने राज्यात विशेष लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. संपुर्ण महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी तर्फे लोकसभा निवडणुकांसाठी आढावा बैठक घेतली जात आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा केली जात आहे. यातच मराठवाड्यात कॉंग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीला सुचक इशारा दिलाय.
हेही वाचा…नाशिक लोकसभेच्या आखाड्यात शांतिगिरी महाजारांची एंन्ट्री, मोदींचा नाशिक दौरा अन् लोकसभा निवडणुक लढविण्याचे संकेत
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागांचा मोठा गोंधळ सुरू आहे अन् त्यातून उद्रेक होण्याची शक्यता आहे. भुकंप होण्याची वेळ आलीय. त्यांच्या भुकंपाचा अंदाज अजूनही तुम्हीला नाही. परंतु माझ्या संपर्कात अनेक जण आहेत. याचा आणून त्याचा आणून आम्हाला हेडलाईन घ्यायच्या नाही आहेत.जनतेचे प्रश्न कॉंग्रेसला महत्वाचे आहेत. परंतु निवडणुका लागू द्या. नाही मी एक लोहारचा नाही तर माझं नाव नाना पटोले नाही. असा चॅलेंज देखील नाना पटोले यांनी दिला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
दरम्यान, राज्यात आगामी लोकसभा निवडणुका या महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशा होण्याची शक्यता आहे. या निवडणुका येत्या दोन महिन्यात होणार असून परंतु अद्यापही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीय. त्यामुळे महायुती विरूद्ध महाविकास आघाडीत कशा पद्धतीने जागा वाटप केल्या जाणार? ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…आता पुन्हा राज्यात नॉटरिचेबल का होतो? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले…
हेही वाचा…सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी महापौर अन् पाटलांचा कट्टर समर्थक अजित पवार गटाच्या गळाला
हेही वाचा… मोठी बातमी….! राज्यसभेसाठी निवडणुक जाहीर, महाराष्ट्रातील पाच जागांसाठी कोण असणार उमेदवार ?
हेही वाचा…“मराठे युद्धात जिंकले, परंतु तहात हरले,” अशी चर्चा, जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया…
हेही वाचा…लोकसभा अध्यक्षांनी नार्वेकरांकडे सोपवली मोठी जबाबदारी ? नार्वेकर अन् बिर्ला यांच्या नियुक्तीवर आव्हाड संतापले