कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल झाल्याचे अनेक घटना घडल्या आहेत. अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड घडते अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचा वाशीत मोर्चा आला असता नेमकी याच दिवशी अजित पवार नॉटरिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली होती. डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटने दुसरे राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडले. यावेळी गिरीश कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या विषयावर चर्चा केली होती. मुंबईत इतका मोठा मोर्चा येत आहे. त्यादृष्टीने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला असता. कोर्टाने देखील तसे आदेश दिले होते. यातून प्रत्येकाचा सन्मान ठेवावा. कुणालाही त्यामुळे आम्ही कार्यक्रम आटोपला. २६ जानेवारीच्या दिवशी झेंडावंदन केला, त्यानंतर एका कार्यक्रमाची मिटिंग घेतली. त्यानंतर सर्व कार्यक्रम रद्द करावे लागणार असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“पेंग्विन सेनेने त्यापेक्षा आपल्या विझत्या दिव्या खालचा अंधार बघावा”, भाजपचा ठाकरेंना खोचक टोला
राज्याच्या दृष्टीने निर्णय घेतांना तिघांनाची विचार घेतला जातो. त्यामुळेच मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आम्ही होतो.परंतु अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे असेल तर तिघांनाही त्यासंदर्भात विचारले पाहिजे. महाराष्ट्रातील वातावरण खराब होऊ नये. वेगळ्या विकृत्ती पुढे येऊ नये. म्हणून आमची तशी भावना होती. असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सांगलीत शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी महापौर अन् पाटलांचा कट्टर समर्थक अजित पवार गटाच्या गळाला
हेही वाचा… मोठी बातमी….! राज्यसभेसाठी निवडणुक जाहीर, महाराष्ट्रातील पाच जागांसाठी कोण असणार उमेदवार ?
हेही वाचा…“मराठे युद्धात जिंकले, परंतु तहात हरले,” अशी चर्चा, जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया…
हेही वाचा…लोकसभा अध्यक्षांनी नार्वेकरांकडे सोपवली मोठी जबाबदारी ? नार्वेकर अन् बिर्ला यांच्या नियुक्तीवर आव्हाड संतापले
हेही वाचा…नाशिक लोकसभेच्या आखाड्यात शांतिगिरी महाजारांची एंन्ट्री, मोदींचा नाशिक दौरा अन् लोकसभा निवडणुक लढविण्याचे संकेत