मुंबई : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा यशवंतराव चव्हाण सेंटरवर महिला मेळावा सुरू आहे. या महिला मेळाव्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. २५ वर्षे सत्तेत राहून सत्ता उपभोगून आता शरद पवार यांना हुकूमशहा म्हणत आहेत. अशी टिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांचा नाव न घेता लगालवा आहे.
हेही वाचा…आमदार अपात्रतेची सुनावणी एक दिवस आधीच होणार, मोठं कारण आलं समोर
राष्ट्रवादी प्रक्ष चिन्हाबाबत निवडणुक आयोगात अलिकडेच सुनावणी पार पडली. या सुनावणीत शरद पवार आपल्या पक्षात मनमानी कारभार करीत आहेत. पक्षातील अनेक निवडणुका आपल्या मर्जीप्रमाणे करण्यात आल्या आहेत. असा गंभीर आरोप अजित पवार गटाने निवडणुक आयोगात शरद पवारांवर केला आहे. त्यावरून आता शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
हेही वाचा…“तेव्हा महाराष्ट्रात दोनच नेत्यांनी काॅंग्रेसच्या विरोधात रान पेटवलं होतं”, सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, जिल्ह्यातील नियुक्त्या जिल्ह्याध्यक्षांना बोलवून घेतल्या आहेत. त्यांच्याशिवाय नियुक्त्या कधीच करण्यात आल्या नाहीत. सगळ्यांना विश्वासात घेऊन पक्षातील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कारण शरद पवार साहेबांनी कधीही भेदभाव केला नाही. असंही जयंत पाटलांनी म्हटलंय. महिला मेळाव्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हल्लाबोल चढवला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार, शिंदे गटाला मोठा धक्का बसणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज मुंबईत खलबत्तं, अजित पवार मोठा निर्णय घेणार
हेही वाचा…“सरकारमध्ये १०० दिवस झाल्याने अजित पवारांचं पत्र, शरद पवार गटाने साधला जोरदार निशाणा, म्हणाले,..
हेही वाचा…पार्थ पवारांना राजकारणात आणण्यासाठी अजित पवारांनी दिला राजीनामा ? नेमकं काय घडलं?
हेही वाचा…“आम्ही ठरवले असते तर शिवतीर्थावर सभा घेतलीही असती, पण..,”दसरा मेळाव्यावरून शिंदेंनी घेतली माघार