मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या काळात कोर्टात मराठा आरक्षण टिकलं. कोर्टातही मराठा आरक्षण टिकलं पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु काही लोकांकडून जाणीवपुर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वरून आलेले आदेश विरोधकांनी सिद्ध करून दाखवलं तर ते सांगायला आम्ही तयार आहोत. असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना आवाहन दिलं.
हेही वाचा…राष्ट्रवादीला अकोल्यात मोठा धक्का, पक्ष फुटीचा ठाकरेंना फायदा, माजी आमदार ठाकरे गटात
मागच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे शांततेत निघाले होते. परंतु काही जण राजकीय पोळी भाजपण्याचं काम करत आहेत. मी आजारी होतो, त्याबाबत गैरसमज परसवला गेला. असं म्हणत शासन आपल्या दारी कार्यक्रमात अनुपरिस्थितीत राहल्याच्या कारणांवर स्पष्टीकरण दिलं. तसेच येत्या काळात सण उत्सवाच्या काळात शांतता राखण्याचं आवाहन देखील अजित पवार यांच्याकडून करण्यात आलं.
हेही वाचा…“लाठीहल्ल्यानंतर अजित पवार नाराज,” बाहेर पडा, बाहेर पडा, सत्तेतून बाहेर पडा, बारामतीत जोरदार घोषणा
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. या बैठकीसाठी अनेक नेते हजर होते. परंतु सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. यातच कायद्याच्या चौकटीतच बसणारा आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लाठीचार्जवरून देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी, तर विरोधकांवर हल्लाबोल
हेही वाचा…“मराठा आरक्षणावर वरवंटा फिरवणारा खरा जनरल डायर उद्धव ठाकरे”, चित्रा वाघ यांची टिका
हेही वाचा…टरबूज पायाखाली तुडवत मराठा संघटनेकडून निषेध, फडणवीसांच्या विरोधात जोरदार घोषणा
हेही वाचा…“..त्यामुळे एका क्षणात राजकारणात प्रवेश केला,” राजकारणात येण्यापुर्वीचा पंकजा मुंडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
हेही वाचा…११४ पानाचा लेखी अहवाल सरकारकडे सादर, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या हालचाली सुरू