मुंबई : जालन्यातील घटनेवरून सध्या काही राजकीय नेत्यांकडून राजकारण सुरू आहे. अनेक नेते त्याठिकाणी राजकारण करण्यासाठी गेले असता त्यांना जनतेने धडा शिकवला आहे. गोवारी हत्याकांड झाला होता तेव्हा मंत्र्यांनी राजीनामा दिला होता का ? तसेच मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाबाबत वटहुकूम काढला होता का ? असे सवाल करीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरून राजकारणी नेत्यांना सुनावलंय.
हेही वाचा…“लाठीहल्ल्यानंतर अजित पवार नाराज,” बाहेर पडा, बाहेर पडा, सत्तेतून बाहेर पडा, बारामतीत जोरदार घोषणा
जालन्यात झालेल्या लाठीचार्जचा आदेश हा तेथील एसपी देत असतो. त्याचा इकडे काहीही संबंध नाही. परंतु काही नेत्यांकडून राजकारण सुरू आहे. तसेच जालन्यात झालेल्या घटनेबाबत माफी मागत आहे. महायुती सरकारने मागच्या वर्षी ओबीसी समाजाला दिल्या जाणाऱ्या सर्व योजना दिल्या आहेत. ज्या नेत्यांना मराठा समाजाचा पुळका आला. त्यांनी आरक्षण घावलंय. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् अजित पवार सत्तेतून बाहेर पडायची भूमिका घेतील का ?
दरम्यान, मराठा समाजासाठी दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. लाठीचार्जचं समर्थन केलं जाणार नाही. त्यासाठी आम्ही त्यांची माफी मागतो. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे, गंभीर आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा आरक्षणावर वरवंटा फिरवणारा खरा जनरल डायर उद्धव ठाकरे”, चित्रा वाघ यांची टिका
हेही वाचा…टरबूज पायाखाली तुडवत मराठा संघटनेकडून निषेध, फडणवीसांच्या विरोधात जोरदार घोषणा
हेही वाचा…“..त्यामुळे एका क्षणात राजकारणात प्रवेश केला,” राजकारणात येण्यापुर्वीचा पंकजा मुंडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
हेही वाचा…११४ पानाचा लेखी अहवाल सरकारकडे सादर, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या हालचाली सुरू
हेही वाचा…राष्ट्रवादीला अकोल्यात मोठा धक्का, पक्ष फुटीचा ठाकरेंना फायदा, माजी आमदार ठाकरे गटात