मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेससह, भाजप आणि ठाकरे गटाने आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र अजूनही अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना गटाने आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. अशातच महायुतीतील अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अनेक खासदार आता भेटीगाठी घेतांना दिसत आहेत.
हेही वाचा…“आम्ही इथे नरक यातना भोगतोय”, अन् तुम्ही नाटकं..,शिरूरमधून कोल्हेंना पत्र
महायुतीतील विद्यमान खासदारांचा तिकीट कापण्याच्या भीतीने नाराजांची फौजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाली. यावेळी खासदारांची भीती दूर करण्यासाठी मध्यरात्री वर्षावर खलबतं सुरू होती. यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा…‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’, पुण्यात 1000 मल्ल मोहोळांचा करणार प्रचार
या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विजय शिवतारे, उदय सामंत, दादा भूसे, संजय राठोड, आनंदराव अडसूळ, संजय शिरसाठ, यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…भारती पवारांना आपल्याच मतदारसंघात बसणार मोठा फटका ; भाजपसह मित्र पक्षातील नेत्यांची प्रचंड नाराजी
हेही वाचा…महायुतीचा बारामतीचा मार्ग मोकळा ! विजय शिवतारे – अजित पवारांमधील वाद फडणवीसांनी मिटवला…
हेही वाचा…पुण्यात कॉंग्रेसला ठाकरे गटाकडून डच्चू ; लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट धंगेकरांसाठी करणार नाही काम
हेही वाचा..मोठी बातमी..! उद्धव ठाकरेंनी केली १६ शिलेदारांची यादी जाहीर, निवडणूकीत महायुतीला धोबीपछाड देणार
हेही वाचा…“महाविकास आघाडीचे भांडण जर मिटत नसेल, तर..”, प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा इशारा