मुंबई : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी उसाला दर नाही म्हणून थेट विधानभवन परिसरात आंदोलन केलं. त्यावेळी गोपीचंद फडळकर यांनी ठाकरे सरकारवर चांगलाचं निशाणा साधला. पवार कुटुंबीयांनी 13 सहकारी साखर कारखाने हटप केल्याचा आरोप देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर लावला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक भाजप जिंकेल; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा
राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने खाजगी झाल्याचा आरोप करत, त्यातील 13 सहकारी साखर कारखाने पवार कुटुंबीयांनी हटप केले आहेत. त्यामुळे या विषयावर ते काही बोलु शकत नाहीत. अजुन काही सहकारी साखर कारखाने हटप करायाचे आहेत, परंतु सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा चौकशी करीत आहेत म्हणून हे जरा दबुन बसलेले आहेत. सगळ्यांचा डोळा कारखाना बंद पाडायचा, त्यांचा लिलाव काढायचा 400 कोटी कारखाना 10 कोटीला, 300 कोटीचा कारखाना 5 कोटीला असले उद्योग यांचे चालू आहेत.
33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम फक्त इव्हेंटबाजी; मनिषा कांयदेचा भाजपवर हल्लाबोल
एक रकमी एफआरपी देण्याचे केंद्र सरकारचे निर्देश असताना केंद्र सरकारच्या नावाने बोंब मारली. केंद्र सरकारनेचे सांगितलं की दोन टप्प्यात दिलं पाहिजे. पंरतु सदाभाऊ खोत यासंदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना भेटल्यावर अशा प्रकारे पत्र व्यवहार न झाल्याचे कळून आलं. त्यामुळे एक रकमी एफआरपी द्या, 14 दिवसांच्या आत पेमेंट द्या. जो राज्यात अतिरिक्त ऊस उत्पादन झालं आहे. त्याबाबत प्रशासनाला आदेश द्या . जो पर्यंत उस उचलला जात नाही. तोपर्यंत हंगाम चालू ठेवा. जर यातूनही उस शिल्लक राहिला तर सरकारने याची जबाबदारी घ्यावी. एकरी पन्नास हजार रूपयांचं अनुदान द्यावं.
मैदानात येऊन आमच्याशी लढा, नामर्दांसारख्या आम्हाला नोटीसा पाठवू नका; नितेश राणेंची बोचरी टीका
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध मुद्यांवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं पेटललं दिसुन येत आहे. त्यातच आता गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी उसाला योग्य दर मिळत नसल्याने आंदोलन सुरू केलं आहे.
Read also:
- “कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याची जबाबदारी क्षीरसागरांवर “; ठाकरेंचे आदेश
- “२० वर्षांपासून सातत्याने भ्रष्टाचार करणाऱ्या दरेकरांची आमदारकी काढा”; काँग्रेसची आक्रमक मागणी
- उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा; मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी यावरून शिवसेनेची टीका
- नागपुरकरांना मुंबई प्रिय तर आम्हा लोकांना नागपुर; संजय राऊतांचा फडणवीसांना चिमटा
- ” हिंदुत्वातलं जाज्वल्य सोडलं अन् सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवलं “