पुणे : सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सकारात्मकपणे आपल्या बाजूने लोकांनापर्यत पोहचवा. असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्याप्रमुखांच्या बैठकीत केलं आहे. यातच पुढच्या महिन्यात उद्धव ठाकरे मुंबईत पक्षाचा मेळावा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बहुमत सिद्ध केलं असतं तर ही वेळ आली नसती. असा खणखणीत टोला मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी ठाकरेंना लावला आहे.
हेही वाचा…बैलगाडा शर्यतीचा ऐतिहासिक निकाल बळीराजाला समर्पित ! भाजपआमदार महेश लांडगे यांच्या भावना
लोकशाहीमध्ये ज्यावेळी ४० आमदार पक्ष सोडून जेव्हा एक नवीन विचार निर्माण करताहेत. कोणत्या आधारे तेव्हा तुमच्याकडे आमदार नसतांना जबरदस्तीने तुमचीच बाजू योग्य आहे असं सांगत आहात. मग सुप्रीम कोर्टाने तुमच्याकडे निकाल दिला असता. असं म्हणत तुमच्यात इतकी हिमंत होती तर बहुमत चाचणीला समारे जायचं असतं ना..? त्यावेळी तुम्ही पळ काढला. त्याच्या आदल्या दिवशीच राजीनामा दिला. आता सुप्रीम कोर्टाचा अवमान करून का लोकांमध्ये मायावी भ्रम तयार करीत आहात. असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला.
हेही वाचा…“मुख्यमंत्री असताना केलेल्या कायद्याला यश,” बैलगाडा शर्यतीवरील कोर्टाने बंदी उठवली, फडणवीसांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस सोबत आहे. हे तुम्ही ३० तारखेला बहुमत दाखवायला हवं होतं. मग का तुम्ही पळकुटेपणा केला? परंतु नाही दाखवलं. तसेच आता ते राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसचे सेेनापती झाले असते. पण त्यांच्यात तेव्हा हिमंत नव्हती. राजीनामा दिला. अन् आता सुप्रीम कोर्टाचा निकाल माझ्या बाजूने आहे. असंही त्यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“…त्यामुळे नार्वेकर हेच शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरवू शकतात,” सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचं मोठं विधान ?
हेही वाचा…३ महिन्यात ५५१० मुली बेपत्ता, पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? दानवेंचं फडणवीसांना पत्र
हेही वाचा…“काय चाललंय महाराष्ट्रात, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा,”? नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात
हेही वाचा…रणजीतसिंह नाईक निंबाळकरांचा गौप्यस्फोट, अभिजीत पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मोठे विधान
हेही वाचा…लोकसभेच्या निवडणुकीकरीता ‘नवनीत राणां’च्या विरोधात ठाकरेंची रणनीती, ‘फायर ब्रॅंन्ड’ नेत्याच्या नावाची चर्चा