औरंगाबाद : राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले आहेत. भ्रमगव्हाण उपसा सिंचन प्रकल्पाचं कंत्राट ज्याला मिळालं होतं. त्याच्याशी करार करून संदीपान भुमरे यांनी त्यांच्या जावायच्या भावाला हे कंत्राट दिलं असल्याचा आरोप आंबादास दानवे यांनी केला आहे.
“केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणुन हिणवलं जातंय”; आशिष शेलार
नियमाबाह्य कंत्राट संदीप भुमरे यांच्या जावायाने करून घेतलं आहे. असं कंत्राट होत नाही तरी त्यांनी ऑफिसियली करून घेतलं असल्याचा आरोप आंबादास दानवे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेला मंजरी देण्यात आली होती. यामध्ये 890 कोटींच्या या योजनेमुले तालुक्यातील 55 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून याशिवाय 4200 एकर जमीन पाण्याखाली येणार आहे. संदीपान भुमरे यांच्या मतदार संघातील हा प्रकल्प आहे.
“महाराष्ट्रातील वारकरी संप्रादयात घुसखोरी; काळजी नको मी प्रयत्न करेन”; शरद पवार
माजी महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांकडून आपल्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील विविध प्रकल्प आणि विकासकामांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यानंतर आता संदीपान भूमरे यांच्या पैठण मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाची ठरणार असलेल्या 790 कोटींच्या ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेला शिंदेफडणवीस सरकारने मंजुरी दिली आहे.
Read also
- ढोकळा ना फापडो- वेदांता प्रोजेक्ट आपलो..! राष्ट्रवादीची शिंदे सरकारविरोधात घोषणाबाजी
- “याचं डोकं फक्त साखरेच्या खोक्यामध्ये अडकलं”; प्रकाश आंबेडकरांचा राष्ट्रवादीवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल
- “पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?”खडसेंचा शिंदेंना खोचक टोला
- “सुप्रिया सुळेंना सत्ता गेल्याचं दु:ख झालं आहे”; सुधिर मुनगंटीवारांचं सुळेंना प्रत्युत्तर
- उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..; देशातील 12 सेनेच्या राज्यप्रमुखांचा शिंदेंना पाठिंबा