११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात

मुंबई : टास्क फोर्सच्या मिटींगनंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संचारबंदी बाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील २५ जिल्ह्यातील...

Read more

राज्यात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत; भाजप आमदाराचा दावा

औरंगाबाद/गंगापूर : दोन वर्षापेक्षा जास्त काळ देशासह जगात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी वारंवार प्रशासनाकडून ताळेबंदी केली...

Read more

औरंगाबादच्या काही अधिकारी, कर्मचारी व एजंटांनी तहसील कार्यालयाला आर्थिक शोषणाचा अड्डा बनविला – इम्तियाज जलील

औरंगाबाद : औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, निराधार, वृध्द व इतर सर्वसामान्य नागरीकांची कामे तालुक्यातील तहसील कार्यालयात वर्षानुवर्षे...

Read more

भाजप औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढणार काय? शिवसेनेचे जिल्हाभर संपर्क अभियान सुरु

औरंगाबाद : शिवसेचा अभेद्य गड राहिलेले औरंगाबाद आता भाजपचे सत्ताकेंद्र झाले आहे. केंद्रातील दोन राज्यमंत्री औरंगाबाद आणि जालना - औरंगाबाद...

Read more

भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य; ‘प्रशासन दुकानं उघडण्याच्या आड आलं, तर मिरजेला दंगल नवीन नाही

सांगली: भाजपचे मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी कोरोना निर्बंधांवरुन दंगलीचा अप्रत्यक्ष इशारा देत वादग्रस्त वक्तव्य केलंय. “आता प्रशासन व्यापाऱ्यांना दुकाने...

Read more

तीन-चार खासदार असणाऱ्यांचा सल्ला कोण घेईल? पवार-मोदी भेटीवर सदाभाऊ खोतांचा खोचक टोला

मुंबई: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत भेट झाली. तब्बल...

Read more

भाजप नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार?, शंभुराज देसाई म्हणतात…

बीड : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून...

Read more

पंकजा मुंडेंना आणखी एक धक्का: वैद्यनाथ साखर कारखान्यावर थकीत पैशांप्रकरणी वसुलीची कारवाई

बीड: केंद्रात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद नाकारल्यानंतर त्यांच्या भगिनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट दिल्ली गाठली होती. मुंडे...

Read more

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, पंचनामे करून, तात्काळ मदत द्या – आमदार राजू नवघरे

हिंगोली : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे साडेतीन हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. जिल्ह्यात...

Read more

शिवसेनेला इशारा देण्यासाठीराणेंना मंत्रिपद नाही, चंद्रकांत पाटील म्हणतात….

मुंबई: भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. एका छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद  यांनी...

Read more
Page 5 of 9 1 4 5 6 9

Recent News