गुवाहाटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवा.! “तब्ब्येत ठिक नसूनही शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित, अन् त्याचवेळी अजित पवार गायब”

अहमदनगर : राष्ट्रवादीचे चिंतन शिबीर शिर्डी याठिकाणी गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या चिंतन शिबीराला उपस्थित राहिले...

Read more

“तुमच्यातील योद्धा उद्या…;” हाताला पट्टी बांधून शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात

अहमदनगर : राष्ट्रवादीचे चिंतन शिबीर शिर्डी याठिकाणी गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या चिंतन शिबीराला उपस्थित राहिले...

Read more

“खैरेंनी ‘ते’ वक्तव्य मागे घ्यावे”; शिवसेना अन् काॅंग्रेसमध्ये वाद सुरू

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटातील 16 आमदार बाद होणार आहेत. त्यामुळे सरकार वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसच्या 22...

Read more

“सभा घेण्यासाठी सुषमा अंधारेंना किती पेट्या मिळतात”; शिंदे गटाच्या आमदारांचा सवाल

जळगाव :  सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्या बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन सभा घेत आहेत. या सभांमधून त्या...

Read more

“संभाजी भिडेंनाही आपल्या सारखं व्यक्तिस्वातंत्र्य”; टिकली प्रकरणावर कडूंची प्रतिक्रिया

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे मंत्रालयातून बाहेर पडले. त्यावेळी एका महिला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. ...

Read more

“मुसलमान पांडुरंगाला मानतो, त्याच्यामुळेच मी मंत्री झालो”; अब्दुल सत्तार

मुंबई : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात सातत्याने चर्चेत आले आहेत. मागील काही...

Read more

“नवाब मलिकांवरील आरोप अजून सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे..;” जयंत पाटलांनी खडसावलं

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून त्यांच्या जामीन...

Read more

“सुषमा अंधारेंना नजरकैदत ठेवले”; शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेत का?

जळगाव :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा बसला. शिवसेनेचे जवळपास 40 आमदार, 12 खासदारांसह अनेक...

Read more

शिंदे गटाचे 12 आमदार बाद होणार..! सरकार वाचवण्यासाठी फडणवीसांची रणनीती, काॅंग्रेसचे 22 आमदार फुटले..?

औरंगाबाद : शिवसेना फुटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भुंकप आला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं....

Read more

“सरकार कोसळवणं हेच अजित पवारांचे काम, आम्ही फक्त जनतेसाठी..” दिपक केसरकर

मुंबई :  राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. विधानसभेची निवडणुक भाजप आणि शिवसेना युती म्हणून...

Read more
Page 689 of 1926 1 688 689 690 1,926

Recent News