मुंबई : मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्या प्रकरणी अटकेत असलेले ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी लगेच हल्ल्याखोरांना इशारा दिला आहे. मी असतांना गाडी तोडली असती तर दोघांना खाली लोळवलं असतं. असं विधान दत्ता दळवी यांनी केलं आहे.
हेही वाचा…“त्याचे काय डोळे गेले आहेत का ?” एकेरी उल्लख करत जरांगे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल
कोणी नसतांना माझी आज गाडी तोडली. मी असतांना गाडी तोडली असती तर दोघांना खाली लोळवलं असतं. तुरूंगात असताना मला समजलं होतं की, गाडी तोडण्याआधी कुणाला भेटले, कुणाकडे बसले होते.? कुणाशी विचारविनियम झाला. आता या सर्व गोष्टी नंतर बाहेर येतीलच. XXX करण्यापेक्षा समोर या. आम्ही पण गाड्या तोडल्या असत्या. परंतु असा प्रकार कोणताही कार्यकर्ता करू शकत नाही. ही भ्याडवृत्ती आहे. असंही दत्ता दळवी यांनी म्हटलंय.
हेही वाचा…लोकसभेच्या कोणत्या जागा लढविणार ? अजित पवारांनी सगळंच सांगितलं, म्हणाले…
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. दत्ता दळवी यांच्या जामीनासाठी ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर दत्ता दळवींना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जयंत पाटलांनी घाण करायची अन् अजित पवारांनी साफ करायची”, त्यामुळेच राष्ट्रवादीचा ‘हा’आमदार भडकला
हेही वाचा…आढळराव पाटील अजित गटात प्रवेश करणार अन् कोल्हेंच्या विरोधात निवडणुक लढणार ? लोकसभेच्या निवडणुकीसाठी रणनिती ठरली
हेही वाचा…”नालायक” नाही तर मग काय सांगू ? उद्धव ठाकरेंकडून शिंदेंचा पुन्हा ”नालायक” उल्लेख
हेही वाचा…रायगडचं पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना मिळणार ? अजित पवारांनी दिले संकेत
हेही वाचा…सुळे आणि कोल्हेंच्या विरोधात अजित पवार गट निवडणुक लढवणार ? अजित पवारांनी स्पष्ट केलं, उमेदवार कोण ?