मुंबई : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत शिंदे गटातील वकिलांनी आता धनुष्यबाण गोठून ठेवाव अशी मागणी केली आहे. त्यावर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून बंडखोर आणि शिंदे गटावर जोरदार टिका केली जात आहे. यातच आता शिंदे गटातील आमदार आणि कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अजितदादांना एकनाथ शिंदेंची धास्ती ! ‘सीएम’चा ‘टीआरपी’वाढला : कार्यक्रम, सोहळ्यांसह भेटी-गाठींवर भर
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा आमच्याच बाजूने लागणार आहे. मात्र तसं झालं नाहीतर जो आम्ही देखील त्या पद्धतीची तयारी करणार आहोत. कारण आता यापुढे जो कोणी हिंदुत्वाचा ज्वंलत विषय पुढे घेऊन जाणार आहे. त्यांनाच लोकांची साथ असणार आहे. शिवसेनेला चिन्ह मिळवण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. पण आमची संघटना आहे. चिन्ह घरोघरो पोहचवू असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
“आमचे मिशन महाराष्ट्र, त्या मिशन अंतर्गत बारामती आहे;” देवेंद्र फडणवीस
गेल्या मागच्या काळात काॅंग्रेसचे देखील निवडणुक चिन्ह गोठवण्यात आलं होतं. परंतु तेव्हा काॅंग्रेस ती निवडणुक जिंकली होती. कितीही काहीही करा पण चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे आम्हालाच चिन्ह मिळणार, तसेच नाहीच मिळालं तर चिन्ह घराघरात पोहचवू. हा विश्वास आमच्या सर्व शिवसैनिकांना आहे. असं मत शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं आहे.
“बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो काढत बसावे लागले असते”
दरम्यान, वारसा हक्क संपत्तीवर असतो. पंरतु एखाद्या पक्षावर पीढीचा नाही तर कार्यकर्त्यांचा हक्क असतो. तसेच शिवसेनेचा निवडणुक चिन्ह हे मेरीटवर लागणार आहे. असं मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे.
Read also
- “आदित्य ठाकरेंची सभा बस स्टॅंड होती, तसेही बस स्टॅंडवर हजार पाचशे लोक जमतातच”; संदिपान भुमरे
- नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; दिल्लीत पंतप्रधानपदाबाबत खलबत्तं
- “सुरक्षारक्षकांचं ऐकणारं काॅंग्रेस नेतृत्व बहुदा थोरातांच ऐकत नसाव”; थोरातांना मनसेचे प्रत्युत्तर
- “राज ठाकरेंकडे पहिल्या सारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही”
- “बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल परंतु..;” जयंत पाटलांचा भाजपला टोला