हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात ७०० पेक्षा अधिक खत कंपन्या असून त्यांच्याविरोधात कारवाई करावी. अशी मागणी करत स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पैशांची उधळण करत जिल्हा अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी त्यांनी घरातले दागिने विकून संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी असं म्हणत पैशांची उधळण केली. सध्या याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे.
हेही वाचा…सोलापुरात भाजपचा मोठा ‘मासा’ काॅंग्रेसच्या गळाला..! भाजप गोटात मोठी अस्वस्थता
हिंगोली जिल्हात मागील काही वर्षापासून ७०० पेक्षा अधिक खत कंपन्या काळाबाजर करीत आहेत. यासंबंधी वारंवार तक्रार करून सुद्धा संबंधित बोगस कंपन्यावर कारवाई होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यातच एका स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी घरातले दागिने विकून, पैशांची उधळण करत हिंगोली कृषी अधिक्षक कार्यालयासमोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे सध्या याघटनेवरून शेतकरी वर्गाकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा…“त्र्यंबकेश्वरच्या मुद्दावरून कुणाला दंगली घडवायच्या आहेत का?” राज ठाकरेंनी राजकारणी नेत्यांना सुनावलं
दरम्यान, अलिकडेच याच पद्धतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विहीर मंजूर झाल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्याकडून पैसे मागितल्याने शेतकरी आक्रमक झाला होता. त्याने कार्यालयासमोरच पैशाची उधळण केली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.
READ ALSO :
हेही वाचा…“2024 नंतर ईडीच्या कारवायात ‘कुणाला’ तुरूंगात पाठवयाचं, त्या यादी तयार करू,” संजय राऊत
हेही वाचा…“ज्या पंतप्रधानांनी मोदींचे ‘चरणस्पर्श’ केले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रंचड आरोप, काही काळ होते फरारी”
हेही वाचा…“आता ‘टिल्लूपासून उल्लु’पर्यंत आता सर्वांची वरात निघेल”, जयंत पाटलांच्या इडी कारवाईवरून राष्ट्रवादीने दिला भाजपला इशारा
हेही वाचा…“जयंत पाटलांसाठी राष्ट्रवादीचं ‘तुफान’ मुंबईत धडकलं..! ‘मोदी चोर है’च्या घोषणा
हेही वाचा…“भाजपकडून पडळकरांना मंत्रीपद दिल्यानंंतर शिंदे साहेबांनी मग बिचकुलेंना मंत्रीपद द्यावं”, राष्ट्रवादीने डिवचलं