पुणे : 2014 विधानसभा निवडणुकीच्या वेळी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री हे गोपीनाथ मुंडे होते. पंरतु दुर्दैवाने त्यागोष्टी त्यावेळी घडल्या नाहीत. त्याचबरोबर ते आज राहिले असते तर राज्यातील राजकारणातील पातळी इतक्या खालच्या स्तरावर गेली नसती, अस मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. आज गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने ते बोलत होते.
राज ठाकरेंच्या आदेशानंतर पत्रकं वाटायला गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्याला अटक
राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे, यामध्ये वाद झाला असता, परंतु गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर कोणी पातळी सोडून टिकाटिप्पणी केली नसती. गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीने सामाजिक कार्य केले, राजकीय कार्य केले आहेत. त्या पद्धतीनेच पुढे कार्य करायला हवे. असंही ते म्हणाले. या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते.
अपक्ष डाव टाकणार की डाव साधणार?; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान
गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षाचा आवाज आजही माझ्या कानात घुमतो आहे. उसतोड मजूरासाठी, बीड जिल्हासाठी तसेच सामान्य माणसांसाठी त्यांचं जे स्वप्न होतं. ते आजही सत्तेत असताना मी पुर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
आमदार लक्ष्मण जगतापांची रूग्णालयातून घरात जोरात एन्ट्री, विरोधक मात्र कोमात
दरम्यान, आज गोपीनाथ गडावर धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. तसेच पंकजा मुंडे या देखील गोपीनाथ गडावर गेल्या होत्या. तर खासदार प्रितम मुंडे या गोपीनाथ मुंडे भाविक झाल्या होत्या.
Read also:
- “2 जिल्हाचा पक्ष अन् स्वप्न पंतप्रधान होण्याची”; मनसेने शरद पवारांना पुन्हा डिवचलं
- “निवडणुकांसाठी जो पैसा आणला जातो, त्याचा इडीने तपास करायला हवा”; संजय राऊत
- राज्यसभेची 3 री जागा लढविण्यावर भाजप ठाम; धनंजय महाडिकच विजयी होणार?
- “फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली”; भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवार मागे घेणार का?
- राज्यसभेची जागा सोडा, विधान परिषदेची जागा घ्या ; महाविकास आघाडीकडून भाजपला ऑफर