मुंबई : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गट आपापल्या संपर्कात नेते असल्याचा दावा करीत आहेत. अलिकडेच शिंदे गटातील अनेक आमदार, खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला होता. त्यावर शिंदे गटाकडूनही पलटवार करण्यात आला. परंतु यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा ठोकला आहे.
हेही वाचा…गौतमी पाटीलच्याबाबत संभाजी राजेंनी भूमिका बदलली, म्हणाले की, “अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण.!”
ठाकरे गटातील तीन ते चार लोकांमुळे ठाकरे गटात मोठा असंतोष आहे. त्यामुळे आगामी काही काळात ठाकरे गटातील अनेक नेते इकडे तिकडे जाऊ शकतात. तसेच ठाकरे गटातील अनेक जण आमच्या संपर्कात असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. तसेच ते भविष्यात दिसून येतील. असा इशाराही फडणवीसांनी ठाकरेंना दिला आहे.
हेही वाचा…“कर्नाटकप्रमाणे मध्यप्रदेशात काॅंग्रेस १५० जागा जिंकणार,” राहुल गांधींचा विश्वास
दरम्यान, शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार शिंदे सोबत आहेत. तर दुसरीकडे ५ खासदार आणि १३ आमदार ठाकरे गटात आहेत. त्यामुळे निवडणुक लागली की, हे नेते इकडे तिकडे जातील असे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोण कुणात जातं.? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पाच वर्षात महाराष्ट्राने गमावले 6आमदार तर ३ खासदार, जाण्याची वयं चिंतेत टाकणारी, वाचा संपुर्ण यादी..
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ‘काॅंग्रेस’चा उमेदवार ठरला..! पटोलेंनी ‘नाव’ही जाहीर केलं
हेही वाचा…“मिंधे गटाच्या ४० कोंबड्या व १३ तुर्रेबाज कोंबडे भाजपच्या खुराड्यात”, ठाकरे गटाची जहरी टिका
हेही वाचा…महाराष्ट्राने युवा खासदार गमावला..। काॅंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधनं
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना सावरकरांच्या जयंतीचा विसर, भाजपने दोन फोटो ट्विट करत साधला निशाणा”