मुंबई : केंद्रात नितीन गडकरी यांचं राजकारण संपवण्याचा मोदी-शहा प्रयत्न करीत असल्याचं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. त्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार टिका- टिप्पणी सुरू झाली होती. अशातच आता नितीन गडकरी यांना इंडियात येण्याचं आवाहन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे.
हेही वाचा…“तुम्ही सत्तेसाठी निष्ठा फार विकून खाल्ली”, वळसे पाटलांवर आव्हाडांची खरमरीत टिका
विजय वडेट्टीवार यांनी नितीन गडकरी यांच्याबद्दल विधान केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली होती. यानंतर नितीन गडकरींना ठाकरे पतंप्रधान करतील. असं विनायक राऊतांनी म्हटलंय. गडकरी त्यांना कशासाठी घाबरत आहेत. त्यांनी फक्त आवाज द्यावा. नितीन गडकरींनी इंडिया आघाडीत यावं आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा शब्द उद्धव ठाकरेही देतील. असं विनायक राऊतांनी म्हटलयं.
हेही वाचा…“ज्यांचे फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या? आपण आपले देव ओळखायला शिका”
दरम्यान, भाजपकडून महाराष्ट्रात दंगलीचं राजकारण केलं जात आहे. यापुर्वी राज्यात सात दंगली घडल्या, हे भाजपाचं कटकारस्थान होतं. मुस्लीम आणि दलीत बांधव उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने येऊ नये म्हणून त्यांना भडकवण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भुजबळांच्या कानाखाली लावेल, त्याला १ लाखांचं बक्षिस, भुजबळांच्या सुरक्षेत वाढ, कोणी केली घोषणा ?
हेही वाचा…संजय राऊत लोकसभा निवडणुक लढवणार, म्हणाले, “दोन ते सव्वा लाख मतांनी सहज…,”
हेही वाचा…“शरद पवारांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, ताकद दिलीत आता तेच..,” वळसे पाटलांवर रोहित पवारांची जोरदार टिका
हेही वाचा…“ऐश्वर्या रॉय रोज मासे खाते म्हणून तिचे डोळे सुंदर, तुम्हीही खा..”, भाजप मंत्र्यांचं अजब विधान
हेही वाचा…लोकसभेत 45 पेक्षा अधिक जागा येतील ! भाजप आमदाराचा मोठा दावा