मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र या सगळ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे आता धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या अपेक्षांना सुरूंग लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…पक्ष गेलं, चिन्हं गेलं, शरद पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर, म्हणाले….
धनगर समाजाला जसे फसवले, तसे मराठा, लिंगायत, मुस्लिम, वीजेएनटी, रामोशी आणि भटक्या विमुक्त समाजांनाही राज्य शासन फसवू शकते हे आपण पाहत आहे. महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने हलगर्जीपणा करत आहे हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचे सरकार असंवेदनशील ट्रिपल इंजिन सरकार आहे. ते अजिबाबत संवेदनशील नाही आहे. जरांगे पाटलांना जर काही झालं तर महाराष्ट्राचे ट्रिपल इंजिन सरकार त्याला पुर्णपणे जबाबदार असेल. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ईडीची चौकशी लावा,” पन्नास खोकेंचा आरोपावरून रामदास कदम संतापले
जरांगे पाटलांनी खुप सहन केलेल आहे. जशी धनगर समाजाची फसवणुक केली. तशी जरांगे पाटलांची ही फसवणुक होत आहे. असंच तुमच्या पत्रकारांच्या विधानावरून दिसत आहे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये प्रत्येक मंत्री वेगवेगळे विधान देत आहे. कॅबिनेटमध्ये एक बोलतात, त्यानंतर कॅबिनेटमध्ये ऐकलं गलं नाही तर बाहेर येऊन मीडीयामध्ये ऐकलं गेलं नाही, तर बाहेर येऊन मीडीयामध्ये काय काय बोलतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये नक्की काय सावळा गोंधल सुरू आहे हा त्यांनाच माहिती आहे. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“ठाकरेंना ईडी लावायची सोडून द्या, राम कदमांनी बोलतांना तेवढा डोळ्याला झेंडुबाम नक्की लावावा”
हेही वाचा…“लोकांना फोन करून दमदाटी केली जाते, बारामतीत असं कधी घडलं नव्हतं”, शरद पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…संसदरत्न पुरस्कार जाहीर..! महाराष्ट्रातील ‘या’ पाच खासदारांनी पटकवला पुरस्कार
हेही वाचा…पक्षाच्याच कार्यक्रमाला भावना गवळींना डावललं, भाजपच्या नेत्यांकडून ‘या’ नेत्याचं झालं जोरदार कौतूक
“माढा लोकसभा मतदारसंघ मला चांगलाच ठाऊक,” माढा मतदारसंघावर शरद पवारांनी ठोकला मोठा दावा