नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा राज्याच्या राजकारण सतत चर्चिली जात असते. दोन राजकीय पक्षांतील विचारधारेतील दोन नेते एकमेकांना सोबत कसे आले. तेव्हाचा प्रश्न आताही राज्यातील जनतेने पडला आहे. त्याची थेट उत्तरं आजही मिळाली नाही. अजित पवार यांनी सत्तेचं गणेश त कसं जमवलं ? याचा पैलू आता समोर आला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आमदार नरहरी झिरवाळ यांनी एक एक गोष्ट सांगितली आहे.
हेही वाचा…शिंदे सरकारमध्ये मोठा काळाबाजार, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेट सांगत अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
अजित दादांचा ज्यावेळी शपथविधी झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ३३ आमदार अजित दादासोबत होतो. आपल्या पक्षाचे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा आपल्या पक्षाचे निवडून दिले तर एक वातावरण निर्मिती होते. तेव्हा मुख्यमंत्री होता येतं. आम्ही पहाटेच्या शपथविधीला गेलो.परंतु आमच्या उपमुख्यमंत्री पद मिळालं. परंतु आता यापुढे आम्ही अजित दादांना मुख्यमंत्री बनवल्याशिवाय राहणार नाही असंही झिरवाळ यांनी सांगितले.
हेही वाचा…“फडणवीसांना कोरेगाव दंगली प्रकरणी साक्ष देण्यासाठी विटनेस बॉक्समध्ये बोलवा”, आंबेडकरांच्या मागणीने खळबळ
दरम्यान, अलिकडेच अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरगाणा तालक्यातील हतगड येथे शेतकरी कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात आमदार नितीन पवार, यांच्यासह माणिकराव कोकाडे हे देखील उपस्थित होते. त्या मेळाव्यात नरहरी झिरवाळ यांनी पहाटेच्या शपथविधीचे गुपित फोडलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीत ‘या’ लोकसभा मतदारसंघावरून शिंदे-फडणवीसांमध्ये वादाची ठिणगी पडणार, अतंर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता ?
हेही वाचा…“गोप्या बोकडासारखा मातलाय,” शरद पवारांवरील टिका पडळकरांना भोवली, राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…“एकंदरीत चित्र काळजी करण्यासारखं”, शरद पवारांनी व्यक्त केली शंका
हेही वाचा…“पडळकराचं गाढवासारखं झालंय, आमदार झालं तरी सुधारत नाही”, राष्ट्रवादीचा खोचक टोला
हेही वाचा…भाजप खासदाराने ‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठी मुलीला थेटरात नेणे, दुसऱ्याच दिवशी मुलगी मुस्लिम प्रियकरासोबत फरार