मुंबई : ज्यांनी पायतानाची भाषा केली, त्यांना मुश्रीफ साहेबांनी प्रेमाने जरी मिठी मारली तरी बरगड्या राहतील का ? असा खोचक टोला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला. काल कोल्हापुरात अजित पवार गटाची सभा पार पडली. त्यावेळी मुंडेंनी आव्हाडांना डिवचलं. आता यावरून जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“गद्दारी जस्टीफाय करणारे मुश्रीफ, कोणते मुश्रीफ खरे अन् कोणते खोटे ?” शरद पवारांच्या शिलेदारांनी डिवचलं
कालच्या सभेत धनंजय मुंडे यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव घेत त्यांनी जर जितेंद्र आव्हाड यांना मिठी मारली तर जितेंद्र आव्हाडांच्या बरगड्या तुटतील असं भाष्य केलं. कदाचित त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही की, बनवा बनवी करून मिठी मारणा-याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो. हे कायम लक्षात ठेवा. असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी मुंडेंना दिलाय.
हेही वाचा…नाशकात शरद पवारांची ताकद वाढली, राज ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश
दरम्यान, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची काल कोल्हापुरात जाहीर सभा पार पडली. या सभेच्या आधी अजित पवार गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेला उत्तरसभा म्हणून अजित पवार गटाची सभा पार पडली.
READ ALSO :
हेही वाचा…“ते तुम्ही सिद्ध केलं तर राजकारणातून निवृत्त होईल”, अजित पवारांनी दिलं चॅलेंज
हेही वाचा…विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार ठरला, बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी पवारांची मोठी रणनिती
हेही वाचा…“आमचे दैवत, आमचा देव, आमचा विठ्ठल एकच आहे, ते म्हणजे शरद पवार”
हेही वाचा…“निवडणुकीपुर्वी देशात दंगली घडू शकतात,” शिवसेनेच्या ‘या’ बड्या खासदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“मी सत्तेसाठी धडपडत नाही, माझा जीव देशासाठी आणि तुमच्यासाठी जळतोय”, उद्धव ठाकरे