बीड : लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता पंकजा मुंडे चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. काल पुण्यात पंकजा मुंडे यांनी पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली. तर बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आली. यावेळी बोलतांना त्यांनी लोकसभा निवडणुक लढवायची नव्हती. असे मोठं विधान पंकजा मुंडेंनी यांनी केलीय.
हेही वाचा…“महाराजांना राजकारणात लक्ष घालण्याची आता हीच वेळ ;” शाहू महाराजांनी स्पष्ट केली भूमिका
मला लोकसभा निवडणुक लढवायची नव्हती. मात्र पक्षाने मला निवडणुक लढविण्याचे आदेश दिलेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्या मनात अनेक प्रश्चांचा काहूर उठला. माझ्य बहिणींनी गेल्या दहा वर्षे चांगलं काम केलं आहे. मला माझ्यासाठी नाही तर मतदारसंघातील लोकांसाठी काम करायचं आहे. त्यांच्यासाठी बुद्धीने निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे निवडणुकीचाही निर्णय मी बुद्धीने घेणार आहे. हा निर्णय घेताना मन कापटात काढून ठेवलं आहे. असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…पुण्यात धंगेकर विरूध्द मोहोळ सामाना , लोकसभेसाठी कॉंग्रेसच्या सात उमेदवारांची घोषणा
दरम्यान, विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून भाजपने पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं. याआधी निवडणुका आल्या की, प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत येत होतं. मात्र सातत्याने पंकजा मुंडे यांना भाजपकडून डावलण्यात आलं. यातच आता त्यांची नाराजी दुर करून तिकी ट दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदार शिंदे गटात दाखल
हेही वाचा…स्वरा भास्कर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ; कॉंग्रेस ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी देणार ?
हेही वाचा.‘पुण्याच्या सेवेसाठी मोहोळ हक्काचे खासदार असतील’, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा विश्वास
हेही वाचा.“वेळ पडल्यास भाजपच्या कमळावर निवडणुक लढणार, पण पवारांना पाडणारच ” शिवतारे आक्रमक
हेही वाचा…उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून, दिल्लीतील मुक्काम आणखी वाढला